- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
रिफायनरी प्रकल्प! महाराष्ट्रासाठी आम्ही प्रकल्प पूर्ण करणारच, फडणवीसांची स्पष्टोक्ती
Kokan Refinery Project: कोकण रिफायनरीवरून रत्नागिरीतील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्याचबरोबर राजकीय वातावरण देखील चिघळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. दरम्यान स्थानिकांनी बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रिफायनरी प्रकल्प कोकणातील (Refinery Project) नियोजित ठिकाणी होईल. महाराष्ट्रासाठी आम्ही प्रकल्प पूर्ण करणारच अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री […]
-
काय सांगता…अंबानींनी चक्क मोदींना गिफ्ट केले 1500 कोटींचं घर
Mukesh Ambani Gift To His Employee 1500 Crore House : मोठं मोठे उद्योजक, सेलिब्रिटी, कलाकार यांचे शाहीजीवन आजवर आपण ऐकले असतील. या अब्जाधीशांची लाइफस्टाइल असो वा त्यांच्या कृती या नेहमीच हटके असतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. नुकतेच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या एका सहकाऱ्याला चक्क 1500 कोटींचे घर गिफ्ट केले आहे. हे […]
-
राजकारणात वर-खाली होतं असतं, पण मी थांबणार नाही, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
राजकारणात वर-खाली होतं असतं, पण एक निवडणूक झाली म्हणून मी थांबणार नसून कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा माझा अजेंडा असल्याचं प्रत्युत्तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिकांना दिलं आहे. दरम्यान, छत्रपती राजाराम साखर कारखाना निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर महाडिकांनी सतेज पाटलांवर शड्डू ठोकला होता. त्यावर आता सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत […]
-
मनोरुग्णाचा कंडका पडला ! ‘राजाराम’ जिंकल्यानंतर महाडिक बरसले !
Dhananjay Mahadik Vs Satej Patil: कोल्हापूरमधील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीत महाडिक गट आणि सतेज पाटील यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष पेटला होता. त्यातून एकमेंकावर जोरदार आरोप झाले. पण मतदारांनी कौल हा महाडिक गटाच्या बाजूने दिला आहे. या निवडणुकीत सर्वच जागांवर महाडिक गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक हे आमदार सतेज पाटील यांच्यावर […]
-
बाबासाहेबांचे पणतू सुजात आंबेडकर राजकारणात सक्रिय…
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा मुलगा राजकारणात सक्रिय होणार आहे. सुजात आंबेडकर राज्यभर दौरा करणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. दौऱ्यासोबतच सुजात आंबेडकर येत्या 3 मे रोजी दादरमध्ये एल्गार मेळावा घेणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकरांकडून रणनीती आखली जात असल्याचं दिसून येत आहे. आंदोलक कुस्तीपटूंचे ‘त्या’ अहवालाबाबत गंभीर आरोप… मध्यांतरी मनसेकडून […]
-
नामांतरावरून भालचंद्र नेमाडेंचा हल्लाबोल; म्हणाले, नावं बदलणारे लोक क्षुद्र
Bhalchandra Nemade : औरंगाबाद (Aurangabad)आणि उस्मानाबाद (Osmanabad)या शहरांचं नामांतरावरुन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade)यांनी जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलणारे क्षुद्र आहेत. त्यातून काहीच साध्य होणार नसल्याचंही नेमांडेंनी स्पष्टपणे म्हटलंय. भालचंद्र नेमाडेंची सयाजी शिंदे (Sayaji Shinde)आणि त्यांच्या सह्याद्री देवराई (Sahyadri Devrai)संस्थेमार्फत देशी बियाणांच्या माध्यमातून बीजतुला (Bijtula) […]










