- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Rajaram Factory : निकालानंतर जिल्ह्याचं राजकारण बदलणार, महाडिकांचे संकेत
आजच्या विजयामुळे कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण बदलणार असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर महादेवराव महाडिक यांनी दिली आहे. छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत 9 गटांपैकी 6 गटांवर महाडिक गटाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. नुकताच या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. निकालानंतर महाडिक यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. “खारघरची पुनरावृत्ती होणार नाही, याची…” बारसू रिफायनरीवरून अजित पवारांनी सरकारला सुनावलं […]
-
आपण नेमकं लोकशाहीत राहत आहोत का?; बारसू रिफायनरीवरुन आव्हाडांचा संताप
Jitendra Awhad On Barasu Refinery : राजापूर येथील रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणावरून आज सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. त्यांनी यावरुन राज्य सरकारवर टीका केली […]
-
Breaking! संस्था गटातून महादेवराव महाडिकांचा दणदणीत विजय…
छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत महादेवराव महाडिकांचा दणदणीत विजय झाला आहे. महाडिक यांनी 83 तर सचिन पाटील यांना 44 मते मिळाली. डेव्हिड वॉर्नरने भुवनेश्वरला बघताच केला चरणस्पर्श, नंतर मारली मिठी; व्हिडिओ व्हायरल गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निकालाकडे लागलं होतं. अखेर या निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. कारखान्याच्या पहिल्या […]
-
उद्धव ठाकरेंची कोंडी करणारं हेच ते पत्र ! ठाकरेंनीच सांगितलं होतं तसं, मग आता..
Barsu Refiney News : राजापूर येथील रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणावरून आज सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांतही जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)मुख्यमंत्री असतानाचे एक पत्र समोर […]
-
एकनाथ शिंदे खरोखरचं नाराज; सामंतांनी सुट्टीचं कारण थेट सांगितलं
Uday Samant On Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक राजकीय चर्चा रंगवल्या जात आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची देखील चर्चा चालू होती. यावर नंतर त्यांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असे उत्तर दिले आहे. यानंतर काल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्री बदलणार असे भाष्य केले आहे. […]
-
महाराष्ट्रात मोगलाई सुरु असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बेपत्ता; बारसुतील प्रकरणावरून राऊत आक्रमक
“कोकणातील बारसु येथे रिफायनरी (Barsu Refinery) विरोधात आंदोलन पेटले आहे. पोलीस दडशाहीच्या मार्गाने आंदोलन चिरड्यासाठी घुसले आहेत. महाराष्ट्रात मोगलाई सुरु असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बेपत्ता” अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. कोकणातील बारसू रिफायनरीविरोधात गेल्या दोन दिवसांपासून स्थानिकांचा विरोध वाढत चालला आहे. या प्रकल्पासाठी सरकारकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे. प्रशासनाकडून […]










