- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
शिक्षकांच्या बदल्या थांबणार?; शिक्षणमंत्री केसरकरांचं मोठं वक्तव्य
राज्यातल्या सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांसदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शिक्षकांच्या बदल्या थांबणार असल्याचे संकेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या कशा थांबल्या जातील, याबाबत कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय होणार असल्याचं शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानिमित्त केसरकर आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी […]
-
मी काँग्रेसमध्येच राहणार, आशिष देशमुखांचं स्पष्टीकरण…
मला भाजपकडून कोणतीही ऑफर मिळाली नसून मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी दिलं आहे. मध्यांतरी आशिष देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या, पण देशमुख यांनी प्रवेश केला नाही. मात्र, आज नागपूरमध्ये आज आशिष देशमुख भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला गेले होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना […]
-
अहो ते एवढं सोपं नाही; भाजपा प्रवेशावर शिंदेंचा गुलाब नबींना चिमटा
Sushilkumar Shinde : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव आज़ाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाम नबी आझाद हे भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. असं विधान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी सोलापुरात केले आहे. ‘पण ते एवढ सोप्प नसत’ अशी कोपरखळी शिंदेंनी मारताच सभागृहात हशा पिकला. अहो ते एवढं सोपं नाही; भाजपा प्रवेशावर शिंदेंचा गुलाब नबींना चिमटा#GhulamNabiAzad […]
-
औरंगाबादचं नाव सरकार दरबारी बदलू नका; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
Chhatrapati Sambhaji Nagar Court Order : नामांतराबाबत अंतिम अधिसूचना येत नाही, तोपर्यंत औरंगाबादचं (Aurangabad)नाव सरकारी दस्ताऐवजांवर बदलू नका, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court)दिले आहेत. औरंगाबादच्या नामांतरावर आज मुंबई उच्च न्यायालयात अत्यंत महत्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला आहे. याची पुढील सुनावणी 7 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. […]
-
‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यात 12 वाजताच पहिला मृत्यू तरीही कार्यक्रम सुरुच ठेवला…
खारघरमध्ये कार्यक्रम सुरु असताना पहिला मृत्यू 12 वाजता झाला तरीही कार्यक्रम सुरुच ठेवल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. मुंबईतील टिळक भवनात आज नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करीत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच हिंमत असेल तर खारघर घटनेची न्यायाधीशांकडून चौकशी करा, असं खुलं आव्हान नाना पटोलेंनी […]
-
अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत कारण… आमदार भरत गोगावलेंनी सांगूनच टाकलं
अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत, कारण आमचं एकदा ठरलं की ठरलं, असं विधान शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केलं आहे. मी आत्ताही मुख्यमंत्री होऊ शकतो असं विधान एका मुलाखतीद्वारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. Prarthana Behere: प्रार्थना बेहरेनं शेअर केला स्विमिंग पूलमधील सर्वात […]










