शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्यासह एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली.
इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र सरकारकडे रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. इम्तियाज जलील यांनी पाच दिवसांची मुदत दिली होती.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होईल अशी सध्या जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. अजित पवारांना महयुतीतून भाहेर काढण्याचं बोलल जातय.
आज राज्यात मुंबई पुण्यासह मराठवाड्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
डोंबिवलीतील निळजे परिसरातील एका फळ विक्रेत्याने प्लास्टिकच्या पिशवीत लघवी केली, त्यानंतर त्याच हाताने फळ विक्री केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिपॅड आणि हेलिकॉप्टरच्या इंधनासाठी जिल्हा नियोजनचा पैसा का खर्च केला, असा सवाल वैभव नाईकांनी केला आहे.