या सर्व विषयावर आता श्रीकांत शिंदे यांनी ट्वीट करत खुलासा केला आहे. ते म्हणाले, महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे
एकनाथ शिंदे गृहखात्यासह अन्य महत्त्वाची खाती शिवसेनेला मिळावी यासाठी आग्रही आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले.महायुतीने राज्यभरातील महिलांना अर्ध्या भाड्यात प्रवास करण्याची सवलत दिली.
भाजपानं मनात आणलं तर आता जे मागण्या करतायेत ना त्यांना एका मिनिटात चिरडून टाकतील. हे लोक डरपोक आहेत. ईडी, सीबीआयला
पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मनसेतर्फे पालघर व्यतिरिक्त उर्वरित पाच ठिकाणी उमेदवार दाखल केले होते. या उमेदवारांना
'शिवसेनेने कुठलाही हट्ट धरलेला नाही. तसंच, महायुतीबाबत प्रसारमाध्यमं सूत्रांच्या हवाल्याने ज्या बातम्या देत आहेत, त्यात तथ्य नाही.