Amit Shah यांचे मुंबई येथे शुक्रवारी रात्री आगमन झाले आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि बिहार निवडणुकांवर चर्चा केल्याचं बोललं जात आहे.
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. ओबीसीमधून (OBC) मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी
मनोज जरांगेंच्या आंदोलानाचे स्वरुप पाहता, आंदोलकांची संख्या पाहता मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अधिक पोलिस असणे गरजेचे आहे.
या सर्व परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासन योग्य रितीने सर्व परिस्थिती हाताळत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाची मुदत आणखी एका दिवसासाठीवाढवली आहे.
मनोज जरांगे पाटील शरद पवारांचा सुसाइड बॉम्ब आहेत, अशा शब्दांत आमदार केनेकर यांनी हल्लाबोल केला.