दक्षिण काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी
एल्फिन्स्टन ब्रीज तोडल्याने आजूबाजूचे जे नागरिक आहेत, जे बाधित होणार आहेत , त्यांनी आधी आमचं पुनर्वसन करा, अशी मागणी
उबाठा गटाकडून टीका करणं, मुर्खासारखी वक्तव्य करणे, हे सुरू आहे. त्याबद्दल देश त्यांना माफ करणार नाही, ठाकरे गट देशाची परंपरा विसरला,
मुंबई : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ (Shirdi Airport) येथे दोन हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारण्यास तसेच विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता दिली. अमरावती विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल अॅकॅडमीतर्फे मुला-मुलींसाठी फुटबॉल समर कॅम्प ! महाराष्ट्र विमानतळ […]
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन चिचकर देशाबाहेरून आपला ड्रग्जचा व्यवसाय चालवत आहे. नवी मुंबई पोलीस
Vijay Vaidya Vasant Vyakhyanmala At Borivali : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य (Vijay Vaidya) यांनी बोरीवली (Borivali) पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे सातत्याने गेली 42 वर्षे चालविलेली जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला यंदाही 43 व्या वर्षी त्यांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांनी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला ( Vasant Vyakhyanmala) आहे. सोमवार दि. 28 […]