- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 2 years ago
- कुबड्यांवर चालणाऱ्या पक्षाने 45 जागा जिंकण्याचा दावा बाजूला ठेवावा; सर्व्हेनंतर राऊतांचा विश्वास दृढ2 years ago
- 2 years ago
-
राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? शर्मिला ठाकरेंचा एकच शब्द पण, सस्पेन्स कायम
Mumbai News : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही भावांच्या राजकारणातील वाटा वेगळ्या झाल्या आहेत. मात्र तरीही त्यांच्या कार्यकर्त्यांना दोन्ही भावांनी एकत्र यावं असं वाटत असतंच. जेव्हा केव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसतात तेव्हा या चर्चा हमखास सुरू होतात. आताही तशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. […]
-
Maratha Reservation : जरांगे पाटलांना उपोषणाची गरज पडणार नाही; गिरीश महाजनांचे सूचक वक्तव्य
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकाला २४ डिसेंबर पर्यंत अल्टिमेटल दिला. मात्र, अद्याप सरकारकडून कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नसल्यानं जरांगेंनी २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. काल बीड येथील सभेत त्यांनी ही घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर आत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया […]
-
दाऊद इब्राहिमला मोठा दणका; मुंबई आणि रत्नागिरीतील मालमत्तांचा होणार लिलाव
Dawood Ibrahim : काही दिवसांपूर्वी दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) पाकिस्तानमध्ये विषबाधा झाल्याच्या अफवेमुळे चर्चेत आला होता. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं असलं, तरी त्याच्यावर तपास यंत्रणांची कारवाई सुरूच आहे. स्मगलिंग अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेशन अॅक्ट (SAFEMA) अंतर्गत त्याच्या रत्नागिरीतील अनेक मालमत्तांचा 5 जानेवारी रोजी लिलाव होणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात वर्तमानपत्रात […]
-
राज्यात कोरोनाचे आणखी रुग्ण वाढले, डॉ. गंगाखेडकर यांच्याकडे टास्क फोर्सची जबाबदारी
JN1 Corona Update : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचे (JN1 Corona) रुग्ण वाढत आहेत. राज्यात आज 35 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यात एकूण अँक्टिव रुग्णांची संख्या 103 झाली आहे. यातील सर्वाधिक प्रकरणे मुंबईतील आहेत. मुंबईत अँक्टिव रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे. ठाण्यात 18 आणि पुण्यात 17 अँक्टिव प्रकरणे आहेत. राज्य सरकारने कोविड […]
-
पाकिस्तानमध्ये जाऊन 26/11 हल्ल्याचा बदला घेणार होते जयंत पाटील, ‘असा’ होता प्लॅन
Jayant Patil : नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर कसाब (Kasab) या पाकिस्तानी दहशतवाद्याने हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला. काही धाडसी पोलीस अधिकाऱ्यांनाही प्राण गमवावे लागले. या घटनेला आता पंधरा वर्षाहून अधिक काळ लोटला तरीही या हल्ल्याच्या आठवणीने थरकाप उडतो. दरम्यान, तत्कालीन गृहमंत्री आणि सध्याचे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) […]
-
BJP Maharashtra : राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्र भाजप सज्ज; विविध कार्यक्रमांचे आयोजन
BJP Maharashtra : येत्या 22 जानेवारी 2024 ला आयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचं उद्घाटन आणि श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपकडून (BJP Maharashtra) देखील तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यभर श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जरांगेंनी संयम ठेवावा; आझाद मैदानावरील […]










