- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
देवेंद्र ‘आर्मी’चे कमांडो कोण आहेत? घ्या जाणून!
उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे चतुर आणि चाणाक्ष राजकारणी समजले जातात. त्यांच्या राजकीय वाटचालील त्यांना त्रास देणाऱ्या नेत्यांना ते सोडत नाहीत. खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी पंगा घेऊन त्यांचे पक्ष फोडले. अशा साऱ्या आव्हानांच्या परिस्थितीत राजकीय नेत्यांवर रोज टीकाटिप्पणी तर होतच असते. फडणवीसही त्याला अपवाद नसतात. पण कोणाच्या विरोधात […]
-
पहिली ते दहावी मराठी अनिवार्य : राज ठाकरेंची मागणी अन् केसरकरांनी क्षणात घोषणाही केली
Raj Thackeray’s demand Dipak Kesarkars Announcement : पहिली ते दहावी मराठी अनिवार्य करा अशी मागणी राज ठाकरे ( Raj Thackeray’s) यांनी केली. त्यानंतर लगेचच शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी क्षणात माहिती दिली की, सर्व शाळांना यावर्षीपासून मराठी हा विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे. हे दोघेही मुंबईतील विश्व मराठी साहित्या संमेलनामध्ये बोलत होते. धक्कादायक! […]
-
शरद पवार, ठाकरे, पटोले आता का नाही बोलत ? प्रकाश शेंडगेंचा रोखठोक सवाल
Obc leader Prakash Shendge on maratha reservation: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन आंदोलन मागे घेतले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यावरून आता ओबीसी समाजातील नेते आक्रमक झाले आहेत. प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी लेट्सअपशी संवाद साधताना […]
-
अधिसूचनेविरोधात न्यायालयात जाणार, सदावर्ते दंड थोपटत मैदानात; जरांगे अन् शिंदेंना थेट चॅलेंज
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेनंतर मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) त्यांचे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे काढण्यात आलेल्या या अधिसूचनेविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे म्हणत गुणरत्न सदावर्ते दंड थोपटत मैदानात उतरले आहेत. खुल्या वर्गातील जागा अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याचे म्हणत अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratana Sadaverte) यांनी थेट मनोज जरांगे-पाटील […]
-
‘मी आज शपथ पूर्ण केली, निर्णयांची अंमलबजावणीही होणार’; CM शिंदेंकडून जरांगेंचं कौतुक
Maratha Reservation : ‘मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला गोरगरीब मराठा समाजाच्या वेदनांची जाणीव आहे. मराठा समाजाला न्याय देण्याची शपथ मी घेतली होती. आज ती शपथ पूर्ण करण्याचं काम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) करतोय. दिलेला शब्द पाळणं ही माझी कार्यपद्धती आहे. सरकारने आज जे काही निर्णय घेतले आहेत त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम सरकार करणार […]
-
…तर पुन्हा आझाद मैदानावर धडकलोच म्हणून समजा; विजयी सभेत जरांगेंनी पुन्हा दिला इशारा
नवी मुंंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईत कूच केलेल्या मनोज जरांगे (Manoj Jaramge) यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. विजयी सभेला संबोधित करताना जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले. मात्र, हे आभार मानताना त्यांनी काढलेला हा अध्यदेश टिकवण्याची आणि लावून धरण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या अशी […]









