- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरुन साजरी करावी; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : ७ फेब्रुवारी रोजी येणारी माता रमाई यांची जयंती यावर्षीपासून शासकीय स्तरावरुन साजरी करण्याचे निर्देश यंत्रणेला द्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या जडणघडणीत पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांचा खुप मोठा वाटा आहे. त्यांच्याप्रती […]
-
Sanjay Raut On Bjp : ‘अदानींवरील हल्ला हा भाजपच्या रिझर्व्ह बँकेवर हल्ला’
मुंबई : भाजपचा अर्थपुरवठा रोखण्यासाठीच अदानींवर (Adani Group)हल्ला झालाय. अदानींवरील हल्ला हा भाजपच्या (BJP)रिझर्व्ह बँकेवर हल्ला असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. आज सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ येत असताना अदानींच्या साम्राज्यावर हल्ला का झाला? याचं कारण एकच, अदानी आणि मोदी […]
-
Aditya Thackeray यांनी एकनाथ शिंदेंना दिलं पुन्हा चॅलेंज, वरळीत माझ्याविरोधात निवडणूक लढा…
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केला होता. यानंतर माहाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळून शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यांनतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. शिवसेनेमध्ये दोन गट पडले एक शिंदे गट (Shinde Group) आणि दुसरा ठाकरे गट (Thackeray Group). दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सतत सुरु आहेत. तर […]
-
Mohit Kamboj यांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं; ‘हिंमत असेल तर…’
मुंबई : हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो, असे आव्हान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलं होतं. यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं आहे. “आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना राजीनामा देऊन वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान करत आहेत. पण वरळी […]
-
Satyajeet Tambe यांना उत्तर: शेवटपर्यंत कोणाची वाट पाहात होते ?
मुंबई: सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर आता काँग्रेसककडून उत्तर आलं आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराला काँग्रेस पक्षाने कोरे AB फॉर्म पाठवले होते व पाठवलेले कोरे एबी फॉर्म योग्य तेच होते, असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी दिले आहे. […]
-
हिंदू जनआक्रोश मोर्चातील भडकाऊ भाषणांवर कारवाई करण्याची Husain Dalwai ची मागणी
मुंबईत : जानेवारी रोजी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या रॅलीमध्ये द्वेषपूर्ण आणि भडकावणारी भाषणे करुन खोटी माहिती व अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलीच कशी असा प्रश्न विचारत भडकाऊ भाषण देऊन समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली […]









