पहाटेच्या सुमारास मुंबई शहरातील चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीत लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला.
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात सदर प्रकल्प लांबणीवर पडला. महायुतीची सत्ता आल्यानंतर २०२२ मध्ये पुन्हा या कामाला गती देण्यात आली.
आम्हाला न्याय मिळत नसेल आणि कार्यकर्ता घरी बसणार असेल, कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न होणार असेल तर आम्ही उत्तर काय द्यायची?
बारामती काय आहे हे महाराष्ट्राला समजलं नाही, विधानसभेलाही बारामतीकर शरद पवारांनाच साथ देतील श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केला विश्वास
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यासह दीपक चव्हाणही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
पूर्वी ही मंजुरी सरसकट सर्व गुन्ह्यांसाठी होती. परंतु, आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियंत्रणातील शासकीय सेवकांच्या बाबतीत