Narayan Rane यांनी अनिल परब आणि आक्रमकता हे समीकरण तरी जुळतं का? त्यांचा जीव केवढा? असं म्हणत अनिल परब यांना चांगलंच फैलावर घेतल
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव टाकरे यांच्या किती फेऱ्या
तुम्ही सीबीएसई सुरू करणार आहात मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचं काय होणार? असा सवाल खा. सुळे यांनी विचारला आहे.
चंद्रपूर आणि लातुरात काल जोरदार पाऊस झाला. आता विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
त्याचबरोबर या प्रकरणामध्ये कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. कोणाचंही चुकीचं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही असं अजित
Aaditya Thackeray On Bjp: भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री आहे. त्यांची अर्धी मुले परदेशात शिकले आहेत. ते परदेशात व्यवसाय करत आहेत.