मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका अधोरेखित करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे एक शिष्टमंडळ तयार केलं.
वाय.एस. रेड्डी यांच्या हैदराबाद येथील घरावर छापेमारी करत ईडीला त्याच्या घरात करोडोचं घबाड सापडलं. त्याच्या या घरात
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यात पुणे ग्रामीणचे पोलीस
लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही इंडिया आघाडीच्या रुपात एकत्र आलो आहोत. जोपर्यंत हा मुद्दा आहे, तोपर्यंत महाविकास आघाडी आहे.
युती तोडली नसती तर तुम्हाला तुरुंगात जाव लागलं नसत. युती तोडल्याचं शल्य आहे का? तर राऊत म्हणाले असं अजिबात नाही.
शिवसेना वाढायला मुंबईत कारणीभूत कोण होतं, हे कधी कुणी सांगितलं नाही. शरद पवार कुणाशी बोलले. पवारांनी विरोध का केला?