मुंबईत पहिलं आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सेवेत दाखल झालं असून या नव्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलमुळे जगाच्या दिशेने नवा सागरी दरवाजा खुला झाला आहे.
परदेशात जाऊन राहुल गांधीनी भारताची बदनामी केली. भारतीय लोकशाहीची बदनामी केली. भारताच्या संविधानाने तयार केलेल्या
दिवसेंदिवस सोन्याची मागणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज त्यामध्ये
फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र यापुढे पवारांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जाणार का? दाभोलकर हत्या प्रकरणाने
आम्ही जनतेला काही शब्द दिल्याने बांधील आहोत. त्यामुळे आम्हाला सोबत यावं लागतं. काम करावं लागतं. सगळ्याच गोष्टींमध्ये
Nitesh Rane Criticized Uddhav Thackeray Alliance With MNS : सध्या राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. यावर मात्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी रविवारी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी हातमिळवणी करण्यापूर्वी, […]