कोणत्याही परिस्थितीत हरियाणाची सत्ता राखायचीच या इराद्याने भाजपने डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे.
या घटनेमुळे मी खूप निराश आणि भयभीत झाले आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता घटनेवर म्हणाल्या.
माजी IAS अधिकारी पूजा खेडकरने केंद्रीय लोकसेवा आयोगाने लावलेले सर्व फसवणुकीचे आरोपांचे फोटाळून लावले आहेत.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. त्यांना ॲडव्हान्स सिक्युरिटी लाइजन (Advance Security Liaison) सुरक्षा मिळाली.
या प्रकल्पासाठी सरकार 28,602 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना केंद्र सरकारकडून Z+ सुरक्षा देण्यात आली आहे. पंतप्रधान आणि गृमंत्र्यांना ही सुरक्षा असते.