आम आदमी पार्टी सोडून भाजपात गेलेले (BJP) पाच नगरसेवकांपैकी एक रामचंद्र पुन्हा माघारी परतले आहेत.
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा. हा निर्णय येत्या गाळप हंगामापासून लागू होणार आहे. यंदाचा गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यात.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 47 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची लोक आतुरतेने वाट पाहत होते. अपेक्षेप्रमाणे घोषणांचा पाऊस पडला.
हरियाणा राज्यातील हिसार महापालिकेने असा एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
केंद्र सरकारने यूपीएससीला नोंदणी आणि भरती परीक्षेसाठी विविध टप्प्यात उमेदवारांची ओळख पटविण्यासाठी आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करण्यास परवानगी दिली आहे.
गुजरात राज्यात मुसळधार पाऊस होऊन पुराचं (Gujarat Rains) संकट निर्माण झालं आहे. या पुरामुळे सगळीकडे हाहाकार उडाला आहे.