- Letsupp »
- national
देश
-
Video : सियालकोटसह पाकचे 7 एअरबेस उद्ध्वस्त; भारताचं S 400 अन् ब्रह्मोस सेफ : सोफिया कुरेशी
MEA & India Army Press Confrance Over India Pak Tension : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सातत्याने भारताच्या विविध भागांवर हल्ला करत आहे. या सर्व घडामोडींबाबत परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi ) यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने प्रत्युरात […]
-
Video : पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले पाकिस्तानी चौक्या अन् दहशतवादी लाँचपॅड
एएनआय, नवी दिल्ली. ज्या ठिकाणांहून पाकिस्तान ट्यूब लाँच ड्रोनद्वारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता, ती ठिकाणे
-
मोठी बातमी! भारतीय सैन्यदलाकडून जोरदार पलटवार; २८ दहशतवाद्यांचा केला खात्मा
पाकिस्तानकडून सलग दुसऱ्या दिवशी भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये त्यांच्या बहुचर्चित फतेह-1
-
चर्चेतून तोडगा काढा, युद्धाच्या मार्गाने जाणं योग्य नाही; जी7 देशांचं भारत-पाकिस्तानला आवाहन
संघर्ष, युद्ध याऐवजी चर्चेतून तोडगा काढावा असंही जी७ देशांनी अधिकृत निवेदनात म्हटलंय. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान,
-
पाकिस्तानचा भारताच्या २६ लोकेशनवर हल्ला; भारताकडून प्रतिउत्तरात ६ बॅलेस्टिक मिसाईल्स
भारताने 6 बॅलेस्टिक मिसाईल्स डागल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. तीन एअरबेसवर स्फोट झालेत. त्यानंतर पाकिस्तानकडून
-
मोठी बातमी! देशातील 24 विमानतळे 15 मेपर्यंत बंद राहणार; केंद्र सरकारचा निर्णय
देशातील 24 विमानतळे येत्या 15 मेच्या सायंकाळी 5 वाजून 29 मिनिटांपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.








