Tejashwi Yadav : NEET-UG परीक्षेमुळे (NEET-UG exam) राजकीय राजकारण चांगलंच तापलं आहे. यातच केंद्र सरकारने (Central Govt) मोठा निर्णय घेत
पाटणा उच्च न्यायालयाने बिहारमध्ये नितीश कुमार सरकारला मोठा दणका देत आरक्षण वाढीचा निर्णय रद्द करण्याचे आदेश दिले आहे.
कल्लाकुरिची जिल्ह्यात अवैध विषारी दारूचे सेवन केल्याने तब्बल 25 लोकांचा मृत्यू झाला असून 60 पेक्षा जास्त लोक रुग्णालयात दाखल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 पिकांच्या एमएसपी दरात वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांना एका बोर्डवर 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हा संदेशही नीट लिहीता आला नाही.
नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटनावेळी मोदींच्या भाषणाची नव्हे तर, भर स्टेजवर हजारो उपस्थितांसमोर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या कृतीची झाली.