Ashish Patel Accident: केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) यांचे पती आणि उत्तर प्रदेश सरकारमधील (UP Government) कॅबिनेट मंत्री आशिष पटेल (Ashish Patel) यांच्या कारला बुधवारी अपघात झाला. या अपघातात आशिष पटेल यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रयागराजहून मिर्झापूरला जात असताना हा अपघात झाला. आशिष पटेल हे […]
Ayodhya Ram Mandir : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रभु श्रीरामांच्या जन्मभूमी अयोध्येमध्ये श्रीराम मंदीराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. येत्या डिसेंबरपर्यंत हे मंदिर पूर्ण होण्याची शक्यता असून जानेवारी 2024 मध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ते 24 जानेवारी दरम्यान कोणत्याही दिवशी संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे सांगण्यात येत आहे. (Congress leader Rahul Gandhi […]
Maneka Gandhi : भाजप खासदार मनेका गांधी (Maneka Gandhi) यांच्या एका धक्कादायक वक्तव्याने इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शसनेस) संस्था वादात अडकली आहे. खासदार गांधी यांनी इस्कॉनवर (ISKCON) हल्लाबोल कर या संस्थेला सर्वात मोठी धोकेबाज संघटना म्हटले. तसेच इस्कॉन त्यांच्या गोशाळेतील गाई कसायांना विकत असल्याचा खळबळजनक आरोप मनेका गांधी यांनी केला. दरम्यान, हा आरोप इस्कॉनने […]
मुंबई : विरोधकांच्या INDIA आघाडीची एकत्रित बैठक काही दिवसांपूर्वी मुंबई आणि दिल्लीत पार पडली होती. या बैठकीनंतर आघाडीतील सर्वात कळीचा प्रश्न ठरलेले जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याच्या चर्चा होत्या. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी 30 सप्टेंबरपर्यंत जागावाटप व्हावे अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी फॉर्म्युलाही दिला होता, पण या फॉर्म्युल्यावर […]
Ayodhya Ram Mandir : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रभु श्रीरामांच्या जन्मभूमी अयोध्येमध्ये श्रीराम मंदीराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. येत्या डिसेंबरपर्यंत हे मंदिर पूर्ण होण्याची शक्यता असून जानेवारी 2024 मध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ते 24 जानेवारी दरम्यान कोणत्याही दिवशी संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे सांगण्यात येत आहे. भारत माता की जय…बावनकुळेंनी […]
Manipur Violence : काही दिवसांपूर्वी मणिपूरमधील हिंसाचार थांबल्याचे राज्य आणि केंद्र सरकारने सांगितले होते. पण आता पुन्हा हिंसाचाराने डोके वर काढले आहे. याचे कारण म्हणजे महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या निषेध रॅलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज. यामध्ये 30 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे राज्यात पुन्हा तणाव वाढला आहे. मणिपूरमधील हिंसाचारामुळे (Manipur Violence) आजपासून पाच दिवस […]