- Letsupp »
- national
देश
-
Rajasthan Election 2023 : नागपूरमध्ये प्लॉट, दिल्लीत घर; मुख्यमंत्री गहलोतांची संपत्ती किती वाढली?
Ashok Gehlot Net Worth : राजस्थान विधानसभा निवडणुकीची (Rajasthan Election 2023) रणधुमाळी सुरू आहे. या राज्यात काँग्रेस व भाजपमध्ये जोरदार टक्कर आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) हे काँग्रेसचे (Congress) मुख्य चेहरा आहेत. गहलोत यांनी जोधपूर जिल्ह्यातील सरदारपुरा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रतिज्ञापत्रातून त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्याकडे जमीन, प्लॉट, घर, […]
-
राजधानी दिल्लीत जोरदार भुकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 5.6 तीव्रतेची नोंद; नागरिकांमध्ये घबराहट
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली (Delhi) आज (दि.6) जोरदार भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले असून, गेल्या तीन दिवसांत दिल्लीत दुसऱ्यांदा भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. (Delhi Earthquake) दुपारी 4 वाजून 18 मिनिटांनी हे धक्के जाणवले असून, रिश्टर स्केलवर 5.6 एवढी तीव्रता नोंदवण्यात आली आहे. या जोदार भुंकपाच्या धक्क्यांनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज जाणवलेल्या भूकंपात […]
-
दिल्लीत ऑड-इव्हन नियम लागू, शाळांनाही सुट्टी, प्रदूषण रोखण्यासाठी केजरीवाल सरकारचे मोठे निर्णय
Delhi air pollution : जगातील सर्वाधिक प्रदूषित हवा असलेल्या शहरांमध्ये दिल्ली अव्वलस्थानी आहे. कालपासून धूर-धुळीमुळं दिल्लींच आकाश पूर्णपणे झाकोळलं आहे. आणखी दोन आठवडे तरी हीच परिस्थिती कायम राहील, असं बोलल्या जातं आहे. दरम्यान, दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. विजयसिंह मोहिते पाटलांना मोठा धक्का, तीस वर्षीची सत्ता राष्ट्रवादीने […]
-
मधमाश्या करणार सीमांचे रक्षण : BSF ची अनोखी शक्कल; स्थानिकांनाही मिळणार रोजगार
नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफकडून भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) सीमेच्या भिंतींवर आता मधमाश्या पाळण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामुळे जनावरांच्या तस्करीसाठी कुंपणावरील झुडपे कापणे तसेच इतर गुन्ह्यांना आळा बसणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळण्यासही मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात बीएसएफच्या […]
-
‘पुणे-मुंबई’ प्रवास 21 मिनिटात तुर्तास स्वप्नवतच! फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला नीती आयोगाचा ब्रेक
पुणे : भारतात सध्या ‘हायपरलूप’ (Hyperloop) हे तंत्रज्ञान शक्य नाही, भारतात हे तंत्रज्ञान अत्यंत प्राथमिक अवस्थेमध्ये आहे. शिवाय सध्याच्या परिस्थितीमध्ये ते आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारेही नाही, असे मत व्यक्त करत नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी ‘हायपरलूप’ या येत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाला भारताची दारे बंद असल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारने ‘व्हर्जिन हायपरलूप’ तंत्रज्ञानाची उपयोगिता आणि […]
-
भीषण अपघात! बस पुलावरून खाली रेल्वे रुळावर कोसळली, 4 जणांचा जागीच मृत्यू
Rajasthan Accident: राजस्थान येथील दौसा येथील राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात (A terrible accident) झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून रेल्वे रुळावर कोसळली. या भीषण अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले. हाती आलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. दौसा जिल्ह्यात (Dausa district) सोमवारी […]










