Congress Leaders Join BJP : केंद्रात आणि अनेक राज्यांत सत्तेत असलेल्या भाजपमध्ये पक्षांतर करणाऱ्यांचा प्रभाव वाढत आहे. गेल्या 9 वर्षांत अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एवढेच नाही तर भाजपमध्ये आल्यावर त्यांना मानाचे पान वाढण्यात आल्याचे देखील दिसून आले आहे. त्याचा प्रत्यय नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या यादीतही दिसून आला. पक्षाने 4 पैकी 3 राज्यांतील संघटनेची […]
Weather Update : उत्तर भारतासह डोंगराळ राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, दिल्लीसह अन्य राज्यांमध्ये पावसाने कहर. दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरापर्यंत पुराचे पाणी आले आहे. यमुना नदी धोक्याच्या पातळीच्यावर 3 मीटरने वाहत आहे. संपूर्ण दिल्लीमधील हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. (Flood water up to Chief Minister Kejriwal’s house, […]
“ग्रहावरील लोकं लाळघोटे अन् धोकेबाज म्हणूनच मारलं”, सोशल मीडियावर अशी स्टोरी बंगळुरात दुहेरी हत्याकांडांतील आरोपीने हत्या करण्यापूर्वी अपलोड केली होती. ही इन्स्टा स्टोरी अपलोड केल्यानंतरच आरोपीने कंपनीच्या MD आणि CEO ची हत्या केली असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, दुहेरी हत्याकांडातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मुख्य आरोपी हा टेक क्षेत्राशी संबंधित असून तो एक […]
Arivind Kejariwal On Amit Shah : उत्तर भारतात गेल्या चार दिवसांपासून पावसाने अक्षरक्षः थैमान घातले असून, राजधानी दिल्लीत 45 वर्षांत म्हणजेच 1978 नंतर पहिल्यांदाच यमुना नदीच्या पाणी पातळी विक्रमी स्तरावर नोंदवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढता पुराचा फटका आणि यमुनेची वाढत्या पाणीबद्दल […]
Delhi Yamuna Flood : राजधानी दिल्लीत यमुना नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे 1978 मधील 207.49 मीटरचा आतापर्यंतचा रेकॉर्डही मोडला गेल्याचे दिल्ली जल प्राधिकरणाने सांगितले आहे. आज दुपारी नदीतील पाणी 207.55 मीटर या पातळीवर वाहत होते. या प्रकाराने दिल्ली सरकार खडबडून जागे झाले असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महत्वाची बैठक घेण्यात आली. नदीतील पाण्याची […]
Tomato High Prices : देशभरात टोमॅटो(Tomato) चांगलाच भाव खाताना पाहायला मिळतोय. उत्तर भारतात पावसानं एकच हाहाकार माजवला आहे. त्या भागातील शेतीपिकांचं मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरांत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातल्यात्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. एक किलो टोमॅटोसाठी 140 ते 150 रुपये मोजावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक […]