कोल्हापूर : कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने मंदिरे पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. पण साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचे दर्शन पितळी उबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागत होते. मात्र आता भाविकांना अंबाबाईचे (Ambabai) दर्शन गाभाऱ्यातून घेता येणार आहे. हा निर्णय उद्यापासून लागू […]
Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात चार मागासवर्गीय तरुणांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी मुख्य आरोपी युवराज नानासाहेब गलांडेसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत चार जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. Gadar 2 पोहचला 500 कोटींजवळ; तिसऱ्या विकेंडलाही बंपर कमाई करत […]
मुंबई : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर पक्षाचं नाव आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाकडे जाऊन पोहोचला आहे. अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अजित पवार (Ajit Pawar) गटाला पक्ष आणि चिन्ह दोन्ही मिळतील असा दावा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Prafful Patel) यांनी काल (दि.27) बीडच्या सभेत केला. त्यानंतर आता या दाव्याला […]
बीड : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी अद्याप दमदार पाऊस न झाल्याने अनेक जलसाठे कोरडेच आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी पिके सुकून चालल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. एक लाख कोटी लागले तरी चालेल मला इथल्या लोकांना गोदावरी खोऱ्यातून पाणी […]
Sangali News : सांगलीतील (Sangali News)तील जत तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमदी येथील आश्रमशाळेतील 170 विद्यार्थ्यांना बासुंदीतून विषबाधा झाली आहे. जेवणानंतर या विद्यार्थ्यांनी उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर त्यांना तातडीने माडग्याळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यामुळे सुदैवाने यामध्ये जिवीत हानी झाली नाही. Jitendra Awhad : ज्यांचं खाल्लं, […]
अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात चार मागासवर्गीय तरुणांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शेळी आणि कबुतरे चोरल्याच्या संशयावरुन तरुणांना झाडाला उलटं टांगून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीयं. या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळत असून या प्रकरणावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) सरकारला थेट इशाराच दिला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरचं तापमान […]