Aurangzeb Issue : औरंगजेबाचं 300 वर्षांपूर्वी निधन झालंय, झळकवलेले फोटो औरंगजेबाचेच हे कशावरुन? असा खोचक सवाल उपस्थित करीत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान, औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन राज्यात चांगलाच वातावरण तापल्याचं दिसून येतंय. त्यावरुन औवेसी चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालंय. (MIM’s Asuddin Owaisi was furious over the Aurangzeb issue) PM Modi US Visit : […]
राष्ट्रवादीचे शरद पवार यांना आलेल्या धमकी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यात असल्याचं पोलिस तपासात पुढे आले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एकाला पुण्यातून अटक केलीय.सागर बर्वे अस या युवकाचं नाव असून त्याला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे. आरोपी सागर बर्वेला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Sharad […]
आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्यावेळी वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध! वारीच्या परंपरेत पहिल्यांदाच अशी दुर्दैवी घटना घडली. राजकीय फायद्यासाठी वापर करण्यात येणारे काही बोगस वारकरी या सोहळ्यात घुसल्याने खऱ्या वारकऱ्यांवर अन्याय झाला आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या वारकऱ्यांवर लाठीहल्ला करण्याचं पाप या सरकारने केलं. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी […]
आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका. आपल्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्यावर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या, तशी स्थिती निर्माण होऊ नये, याला पोलिसांचे प्रथम प्राध्यान्य होते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी आज नागपूर येथे सांगितले. (Do not […]
श्रीनगर मध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या 11 राज्य प्रमुखांची बैठक होत आहे. जेव्हापासून राज्यात भाजप – शिवसेना युतीचे सरकार आले तेव्हापासून 23 राज्यातील प्रमुखांची बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या शिवसेनेला समर्थन दिले. काही लोकांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी बाळासाहेबांच्या विचाराचा त्याग केला. आणि जन्मभर ज्यांचा विरोधकेला त्यांच्या सोबत गेले. असा टोला एकनाथ शिंदेनी (Eknatha Shinde) उद्धव ठाकरेंना ( Udhav Thackeray) […]
Ajit Pawar’s attack on the government : “संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीं पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलिस लाठीमाराची घटना क्लेषदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलिस […]