औरंगाबाद : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Puraskar) वादात सापडला आहे. आप्पा धर्माधिकारी यांना दिलेला पुरस्कार परत घेण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) केला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी याबाबत पत्रक काढले असून, आप्पा धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्वरित परत घ्यावा अन्यथा […]
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन माहिती तंत्रज्ञान शिक्षक संघटनेच्या (Information Technology Teachers Association) मागम्या मान्य न केल्यास फेब्रुवारी – मार्चमध्ये तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन परिक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील (Atul Patil) यांनी दिला आहे. इयत्ता बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान हा विषय आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तीनही शाखांना शिकवला जातो. या विषयाची परीक्षा […]
पुणे : राज्याचे गृहमंत्रीच आक्रमक व्हायला लागले, तर मायबाप सरकार कसं असेल, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे. सुळे एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, मी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खूप हुशार समजत होते, मात्र राज्याचे गृहमंत्रीच आक्रमक होत असतील तर मायबाप सरकार […]
वर्धा: अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) तुरुंगात जाण्याआधी भाजपकडून (BJP) पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वर्ध्यात केलं होतं. ‘माझ्याकडे समझोत्याचा प्रस्ताव होता. मी समझोता केला असता तर तुरुंगात गेलो नसतो. आर्थर कारागृहात डांबून माझ्यावर तडजोडीकरता दबाव आणला’, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला होता. यावर […]
Governor of Maharashtra : महाराष्ट्रात गुंडगिरी आणि दादागिरी आहे. चांगल्या लोकांसह महाराष्ट्रात गुंड आणि दाऊदही आहे, असं वादग्रस्त वक्तव्य मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. नवी मुंबईमध्ये आज एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना कोश्यारी यांनी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रबद्दल प्रेम व्यक्त केले. महाराष्ट्रचे लोक आमच्या पहाडी लोकांसारखे चांगले आहेत. पण शहरात काही गुंडगिरी […]
नाशिक – ‘आताचं सरकार तुमच्या मनातील आहे. हे तुमचं सरकार आहे. म्हणून तुमचा अजेंडा तोच आमचाही अजेंडा आहे. आमचं पर्सनल असं काहीच नाही. सरकार आपल्या पाठीशी आहे. कोणत्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आधीच्या सरकारच्या काळात योजना बंद का पडल्या, हे माहित नाही. पण, आता मनमाडकरांना रोज पाणी मिळणार,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री (CM […]