अहमदनगर : शंभर कोटींच्या बदल्यात मंत्रिपद मिळत असेल आणि असं झालंच तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्म गाव असलेल्या चौंडीपासून अहमदनगरचे अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर करण्यासाठी काढण्यात आलेल्या रथयात्रेला आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली यावेळी ते बोलत होते. Cow Hug […]
मुंबई : फेब्रुवारी महिना म्हंटले की ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine’s Day) म्हणजेच प्रेमाचा दिवस मात्र यंदा या दिवशी ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केंद्र सरकारला शाब्दिक टोले लगावले आहे. गाईला मिठी मारण्याची केंद्र सरकारची कल्पना आपल्याला फार आवडली. मात्र, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या […]
मुंबई : रायपूरचे काँग्रेसच्या अधिवेशनानंत राज्यात संघटनात्मक बदल होणार असल्याचं मोठं विधान काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. प्रसारमाध्यमांनी संवाद साधल्यानंतर चव्हाण यांनी सध्या काँग्रसेमध्ये सुरु असलेल्या गटबाजीच्या राजकारणावरुन विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्षामध्ये सुरु असलेले वाद […]
अहमदनगर : काही वर्षांपासून राज्यातील नव्या सहकारी संस्थांच्या नोंदणीचे (Registration of Co-operative Societies) काम बंद करण्यात आले होते. ते काम आम्ही परत सुरु करत आहोत. नव्या सहकारी संस्थाची मान्यता थेट मंत्रालयातून होणार आहे. यासाठी स्थानिक भाजपच्या जिल्हाध्यक्षाची शिफारस लागणार आहे, अशी घोषणा सहकार मंत्री अतुल सावे (Cooperation Minister Atul Save) यांनी आज शहर भाजपच्या बैठकीत […]
ठाणे : सकाळी दहा वाजता भोंगा वाजतो, आता तो रात्री सुद्धा वाजायला लागला, असल्याचा टोला शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी खासदार संजय राऊतांना लगावलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमानिमित्त त्या ठाण्यात आले असता प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. म्हात्रे म्हणाल्या, आता कोळी समाज पेटून उठला आहे, वरळीतल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला गर्दी कमी नव्हती, […]
पुणे : वाळूच्या धंद्यामुळे निवडक लोक श्रीमंत झाले, तसेच बाळूच्या उपशामुळे नदी किनाऱ्याचा शेतकरी उध्वस्त झाला. बाळू उपश्यामुळे नदी किनाऱ्याच्या जमिनी अस्तित्वात राहिल्या नाही. यामुळेच यापुढे राज्यातील वाळू लिलाव कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात राज्य शासन लवकरच स्वतंत्र धोरण आणणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केली. नारायणगाव येथील […]