नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. आज देशात सत्तेत असलेल्या भाजपला एकेकाळी संपूर्ण बहुमताने सत्तेत यायला 2014 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. आज जरी सत्तेत असले, काही काळ राहिले तरी एक ना एक दिवस सत्ता जात असते. प्रत्येकाचा दिवस येत असतात. आज सत्तेत असलेल्यांनी सत्तेचा दुरुपयोग करू नये. सत्तेच्या […]
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्वीट करून याची माहिती दिली. त्यानंतर राजकीय तसेच अन्य सर्वच क्षेत्रातील दिग्गजांकडून मोदींच्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. यातच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. “माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री श्रीमती […]
नाशिक : राज्यातील नाशिकमधून अत्यंत महत्त्वाची व धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमधील सुरगाणा परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्याची घटना घडली आहे. सुरगाणा परिसरात 2.6 रिश्टर स्केलची भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्री उशिरा हे हादरे भूकंपाचे असल्याचा दुजोरा प्रशासनाकडून मिळाला आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने कुठलीही मोठी जीवित […]
नागपूर : हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी होत आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यावरून सभागृहात गदारोळ झाला आहे. दररोज आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आज विधिमंडळात विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव आणण्यात आला आहे. नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आजचा दिवस चांगलाच गाजलाय. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभा […]
मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली असून येत्या 30 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकांना शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचं वेध लागलं होतं. अखेर निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे, तर याची मतमोजणी ही २ फेब्रुवारूली मतमोजणी होणार आहे. यामध्ये नाशिक […]
नागपूर : पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रामुळे कोकणातील गावांना अनेक बंधने पडली आहेत. कोकणातील गावांचे सूक्ष्म सर्वेक्षण केले गेले असून त्यानुसार पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून एकूण 388 गावे वगळण्याचा सुधारित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. याविषयावर आमदार श्री भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या लक्ष्यवेधी सूचनेला उत्तर […]