शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी रस्ता आणि विजेची सोय आवश्यक आहे. येत्या पाच वर्षांत या सोयी उपलब्ध करुन देऊ. यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफीही देऊ
पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांची जीव गेला आणि अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते सत्कार समारंभ आयोजित करत आहेत, लाज कशी वाटत नाही?
Dr. Prakash Kankariya attack case: सध्या शिवसेनेचे प्रवक्ते असलेले संजीव बबनराव भोर (Sanjiv Bhor) यांच्यासह 17 जणांना एक वर्षाची साधी कैद.
फडणवीस 2034 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीसांचे डबल इंजिनचे सरकारच महाराष्ट्राचे भले करू शकते.
ता दररोज संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का? - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Eknath Shinde : जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता