- Letsupp »
- politics
राजकारण
-
रोहिणी खडसेंवर मोठी जबाबदारी; थेट राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
Rohini Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीस सुरुवात केली आहे. आज नवे पदाधिकारी नियुक्त केले आहेत. आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसेंवर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांची विद्या चव्हाण यांच्या जागी महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील आमदार हे अजित पवारांबरोबर आहेत. शरद पवार […]
-
मुंडेंना आव्हान देणाऱ्या बबन गित्तेंना पवारांचे बळ; दिली मोठी जबाबदारी
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पक्षाची बांधणी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. स्थानिक वजन असलेले नेत्यांना ताकद देण्यात येत आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) मानणारे बबन गित्ते (Baban Gitte) यांनी बीडच्या सभेत शरद पवारांच्या गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी गित्ते यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत धनंजय मुंडेंना आव्हान दिले आहे. […]
-
बारामती, अमेठी यंदा खालसा करणारच! भाजपने बांधला चंग; 160 जागांसाठी खास फिल्डिंग
नवी दिल्ली : अमेठी, बारामतीसह 2014 आणि 2019 मध्ये न जिंकता आलेले 160 मतदारसंघ येत्या लोकसभा निवडणुकीत जिंकणारच असा चंग भाजपने बांधला आहे. या 160 जागांसाठी भाजपने खास प्लॅन बनविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवारांना या जागांवर निवडणुकीच्या तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून भाजप इथले उमेदवार वेळेपूर्वीच जाहीर करणार आहे. स्वतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा […]
-
Sanjay Shirsat राऊतांवर भडकले म्हणाले, आपण पाकिस्तानात..
Sanjay Shirsat on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावर राजकारणाचा पारा चढला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) देखील राऊतांवर संतापले आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा दावा केला. ‘अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरातून रामभक्त जातील. त्यावेळी एखाद दुसऱ्या रेल्वेवर […]
-
राऊत अन् ठाकरेंची नार्को करा! Nitesh Rane एटीएसला देणार पत्र
Nitesh Rane Criticized Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा दावा केला. ‘अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरातून रामभक्त जातील. त्यावेळी एखाद दुसऱ्या रेल्वेवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब तर उसळणार नाही ना अशी भीती वाटतेय. जर पुलवामा घडवला जाऊ शकतो. गोध्रा घडवलं गेलं असं म्हटलं जात […]
-
‘सत्ताधाऱ्यांना दुष्काळाची जाणीव आहे का?’ सरकारच्या उधळपट्टीवर जयंत पाटील संतापले
Jayant Patil : राज्य सरकारकडून सध्या राज्यात कोट्यावधी रुपये खर्च करून शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तर दुसरीकडे पाऊस लांबल्याने विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. याच मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला […]










