मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. येथे ते वंदे भारत रेल्वेला (Vande Bharat Train) हिरवा झेंडा दाखवतील. मात्र, त्यांच्या या दौऱ्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. मोदी नेमके कशासाठी मुंबई दौऱ्यावर येत आहेत, […]
सोलापूर लोकसभेची (Solapur Loksabha) जागा काँग्रेसने (Congress) लढवायची की राष्ट्रवादीने (NCP) याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. जयंत पाटील सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पाटील यांनी पक्षाच्या शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदस्य नोंदणी आणि संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी […]
सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रात्री उशीरा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. शिंदेंच्या सोलापुरातील ‘जनवात्सल्या’ या निवासस्थानी ही भेट झाली. जयंत पाटील यांचा शिंदे यांच्यासह कार्यकार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. पुष्पहार घालत त्यांचा हा सत्कार झाला. त्यानंतर जयंत पाटील लगेचच तेथून बाहेर पडल्याचं दिसून आलं. यावेळी गेल्या कांही दिवसांपासून सोलापुरातील […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी मोठे विधान केले आहे. आपल्या सगळ्यांना अजितदादांना ( Ajit Pawar ) मुख्यमंत्री ( Chief Minister ) करायचे आहे. अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास राज्य 25 वर्षे पुढे जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी ते पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित एका कार्यक्रमात […]
आगामी ठाणे (Thane) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससह इतर काही पक्षातील नेते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. ठाण्यामध्ये या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादीचे पाच माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह 5 माजी नगरसेवक लवकरच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची […]
मुंबई – प्रेमाचे प्रतिक म्हणून जगभरात 14 फेब्रुवारीला जगभरात साजऱ्या होणाऱ्या व्हॅलेंटाइन डे (Valentine Day) ऐवजी गाईला मिठी मारा असे फर्मान केंद्रातील मोदी सरकारने सोडले आहे. सरकारच्या या निर्णयावरून देशातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. यानंतर शिवसेनेच्या (Shivsena) मुखपत्र सामनामधून सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली आहे. देशातील शेतकरी […]