Prithviraj Chavan News : भाजपबरोबर जाणार नसल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. तरी देखील वावड्या उठवल्या जात आहेत. कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादी तर कधी माझ्याबद्दलही अशा वावड्या उठवल्या गेल्या. या चक्रातून भाजपला बाहेर पडायचे असून नव्या लोकांना पक्षात घेतले जाऊ शकते. यासाठी मुख्यमंत्र्यांचा बळी जाऊ शकतो. मुख्यमंत्र्यांना दुधातल्या माशीसारखे फेकून द्यायचे हे काही […]
Chandrashekhar Bavankule On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र यावर खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट […]
Maharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्षावर न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असली तरी निकाल येणे बाकी आहे. त्यामुळे आमदार अपात्र ठरणार का, राज्य सरकार कोसळणार का, असे प्रश्न सातत्याने चर्चिले जात आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांचीही भर पडली आहे. एका गुजराती भाषेतील वृत्तपत्रात तर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा तयार ठेवावा, अशा […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पाडणार, ते भाजपत जाणार अशा चर्चा थांबतां थांबत नाही. रोज नवा विषय नवीन कारणावरून अजित पवार यांच्या विषयी चर्चा सुरूच आहे. अजित पवार काय करणार याची पक्षाला जेवढी चिंता नसेल त्यापेक्षा चिंता भाजप च्या पदाधिकारी आणि शिंदे गटाच्या नेत्याना लागली आहे. विषयही तसाच आहे. गेल्या […]
मागील काही दिवसापासून अजित पवार (ajit pawar) आणि संजय राऊत (sanjay raut) यांच्यातील वाद पुन्हा समोर येत आहे. आज पुण्यात यांची पुन्हा प्रचिती आली. पुण्यात पत्रकारांनी अजित पवार यांना संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी खोचक उत्तर दिल. प्रश्नांला उत्तर देताना अजितदादांनी ‘कोण संजय राऊत’ असा उलट प्रश्न पत्रकारांना केला. पुण्यात पुणे जिल्हा सहकारी […]
Sushama Andhare Letter to Raj Thackery : रविवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 14 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या कार्यक्रमात उष्मादाहामुळे झालेल्या मृत्यूवरून सरकार टीकेचं धनी ठरत आहे. दरम्यान, आता […]