चेन्नई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (Chief Minister MK Stalin) यांची भेट आज घेतली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी श्री करुणानिधी आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीची स्मृती एमके स्टॅलिन यांना भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरेंनी स्टॅलिन यांच्या कामाची स्तुति […]
मुंबई : पुण्यातील कसबा पेठ (kasba) आणि चिंचवडमधील (chinchwad) पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह तब्बल वीस तगडे प्रचारक रिंगणात उतरवले आहेत. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुका होत असून 26 फेब्रुवारीला या दोन […]
मुंबई : ‘यावर्षीच्या बजेटमध्ये मध्यम वर्गाला मजबुती देण्यात आली आहे. नोकरदार आणि व्यापारी मध्यमवर्गाला या बजेटने खुश केलं आहे. 2014 पर्यंत ही स्थिती वेगळी होती. जो व्यक्ती वर्षाला दोन लाख रुपये कमावत होता त्यावर कर होता. पण भाजप सरकारने सुरुवातीला पाच लाखांपर्यंतच्या कमाईला करातून सवलत दिली. तर आता सात लाखांपर्यंतच्या कमाईला करातून सवलत दिली आहे. […]
मुंबई – नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील वाद अधिकच उफाळून आला. आ. थोरात यांनी पटोले यांच्यावर आरोप करत थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला. या घटनेला आता आठ दिवस उलटून गेले आहेत. याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी या मुद्द्यावर […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी अजित पवार ( Ajit Pawar ) यांना 2024 साली मुख्यमंत्री करणार असे विधान केले होते. त्यावर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe ) यांनी निशाणा साधला आहे. सध्या थंडी खूप आहे, त्यामुळे झोप चांगली येते. यामुळे विरोधकांना स्वप्नही पडत आहेत, त्यांना ते पाहू […]
मुंबई : ‘आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी मुंबई आणि महाराष्ट्राच्या आधुनिक कनेक्टिव्हिटीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज पहिल्यांदा दोन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सोबत सुरू होत आहेत. वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे मुंबई आणि पुण्यासारख्या देशाच्या आर्थिक केंद्रांना धार्मिकस्थळांशी जोडणार आहे. यामुळे कॉलेज, ऑफिस शेतकरी या सर्वांना फायदा होणार आहे. तर राज्यात यामुळे पर्यटन आणि तीर्थ यात्रांना प्रोत्साहीत […]