Chantrakant Patil : पुण्यातील कसबा पोट निवडणुकीवरून भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले की भाजपमध्ये ब्राम्हण समाजावर अन्याय होतो का? कारण कसबा पोट निवडणुकीत मुक्त टिळक यांच्या घरात उमेदवारी न देता भाजपने दुसऱ्याला उमेदवारी दिली. या प्रश्नाचे उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले… ज्या पक्षाने आपल्या चिन्हावर साधा नगरसेवक […]
Nana Patole : राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण ५ पटीने वाढले आहे. बी-बियाण्याचे भाव अमाप प्रमाणात वाढवले आहेत. महाराष्ट्रात २१ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, यात फक्त ९ हजार शेतकऱ्यांना पात्र ठरवलं आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम सरकारनं केल आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, आतंकवादी, खलिस्तानी म्हणतात, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना […]
Chantrakant Patil : पक्षाचा आदेश असेल तर मी आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील दोन मतदार संघातून एकाचवेळी निवडणूक लढेन आणि विजयी देखील होईल. असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना दिल आहे. ते आज झी 24 तासच्या एका मुलाखतीती बोलत होते. चंद्रकांत पाटील यांच्यावर नेहमी आरोप होतो की […]
Nana Patole : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जे प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरं केंद्र सरकारने दिली पाहिजे. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न केला आहे. कर्नाटकातलं प्रकरण सुरतमध्ये चालवायचे. जनतेचा आवाज म्हणून राहुल गांधी बोलत होते. केंद्र सरकारने कितीही आवाज दाबायचा प्रयत्न केला तरी आम्ही गौतम अडाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध काय […]
Raju Shetty : गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात तिसऱ्यांदा अवकाळी पावसांचा (Unseasonal rain) शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘अवकाळी पाऊस आणि हवामानामुळे पिकांचे नुकसान झालंय. […]
Chandrakant Patil Speech On Babri Masjid : बाबरी मस्जिद (Babri Masjid) पडून अनेक वर्षे झाली मात्र तरीही यावर आजही अनेक खुलासे नेतेमंडळींकडून केले जात आहे. यातच भाजपच्या एका मंत्र्यांच्या विधानावरून राजकारण पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे . बाबरी मस्जिद पडली तेव्हा अयोध्येत दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) व शिवसैनिक यापैकी कोणीही नव्हते असा खळबळजनक […]