Many NCP and Congress MLAs are in touch : 2019 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या (Lok Sabha and Vidhan Sabha) तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये गेले होते. आता पुढील वर्षातही लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुका होणार आहेत. राष्ट्रवादीत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांच्यात नेतृत्वासाठीचा छुपा संघर्ष […]
“आमच्या बंडाला आता नऊ महिने होऊन गेले. तो एकच विषय लावून आम्हाला छळण्यापेक्षा आता पक्षबांधणी करुन नव्याने सरकार कसं येईल याचा विचार करा” असा खोचक सल्ला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे. काल एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद […]
Uddhav Thackeray will not be CM again : गेल्या सात महिन्यांपासून पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरु असलेली सत्तासंघर्षाची सुनावणी काही दिवसांपूर्वी पूर्ण झाली. खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray), निवडणूक आयोग आणि राज्यपालांच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली. सगळा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालायने (Supreme Court) आपला निर्णय राखून ठेवा […]
गेल्या काही वर्षात पहिल्यांदा ठाकरे कुटुंबीय मोठ्या चक्रव्यूहातून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ठाकरे कुटुंबाला त्यांनी राजकीय संकटात आणले. त्यानंतर ठाकरे कुटुंबाची पुढची रणनीती काय असणार असा प्रश्न विचारला जातो आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे राज्यभरात दौरे चालू आहेत. त्यात आता रश्मी ठाकरे देखील राजकीय […]
MNS’s Vasant More’s journey in Supriya Sule’s CAR : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) पुणे शहरातील नेते वसंत मोरे (Vasant Moreहे मनसेत नाराज असल्याच्या बातम्या अधूनधून येत असतात. मनसेच्या अनेक कार्यक्रमांत मोरेंना डावलण्यात आले. मनसेने अनेकदा डावलल्याने वसंत मोरेंनी अनेकदा नाराजी व्यक्त केली. त्यामुळं गेल्या वर्षभरापासून मनसेत वसंत मोरे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू […]
राज्यपालांचा निर्णय आक्षेपार्ह ठरवत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यास शिंदे-भाजप सरकार अडचणीत येऊ शकतं. अशावेळी अजित पवार भाजपसोबत गेल्यास ते मुख्यमंत्री होऊ शकतात, असं भाकीत सध्या राजकारणाच्या घडामोडींवर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केलंय. एका मुलाखतीदरम्यान, वागळे यांनी असं भाकीत केलं आहे. विधवांना काय म्हणायचे? मंत्री लोढा यांनी सुचवले गंगा भगिरथी राजकारणात काहीही शक्य होऊ शकतं, […]