- Letsupp »
- politics
राजकारण
-
नाफेडच्या २४१० रुपये भावातून कांद्याचा उत्पादन खर्च तरी निघतो का?, नाना पटोलेंचा संतप्त सवाल
मुंबई : केंद्र सरकारनं कांद्याचे दर (Onion rates) आटोक्यात आणण्यासाठी निर्यातीवर तब्बल चाळीस टक्के कर लादला आहे. यामुळं कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. या निर्यात शुल्कावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. नाफेडच्या २४१० रुपये भावातून कांद्याचा उत्पादन खर्च तरी निघतो का? असा […]
-
बंडखोरी, राज्यभर दौरा अन् जाहीर सभेत टीका; शरद पवारांच्या मनात नेमकं काय? रोहित पवारांनी सांगितलं
Mla Rohit Pawar : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर कंबर कसून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतं आहे. अजित पवारांसह समर्थकांनी घेतलेल्या शपथविधीनंतर शरद पवार यांनी अजित पवार गटावर फारसं भाष्य केलेलं दिसत नाही. याउलट ते पक्षाच्या उभारणीसाठी जिल्ह्या-जिल्ह्यांत दौरे करुन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. अशातच आता शरद पवारांच्या मनात नेमकं चाललंय काय? अजित […]
-
‘मंत्रीपदासाठी लाचार झालो नाही, नियतही विकली नाही’; रोहित पवारांचा शिरसाटांवर घणाघात
Rohit Pawar Criticized Sanjay Shirsat : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन गट पडले आहेत. पक्षाची ही वाताहत शऱद पवार गटाच्या नेत्यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे त्यांनी आता राज्य सरकार आणि सत्ताधारी गटातील नेत्यांवर त्वेषाने हल्ले सुरू केले आहेत. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर घणाघाती टीका केली […]
-
‘शेतकरी हिताच्या निर्णयाचे धाडस त्यावेळच्या मंत्र्यांनीही दाखवलं नाही’; विखे पाटलांनीही काढला इतिहास
Radhakrishna Vikhe on Onion Price Crisis : केंद्र सरकारने कांद्यावर लावलेल्या निर्यात शुल्कावरून राज्याचे राजकारण तापले आहे. या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्यानंतर केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदी (Onion Price) करण्याचा निर्णय घेतला आहे. नाफेडमार्फत 2 लाख टन कांदा 2 हजार 410 रुपये क्विंटलने खरेदी करणार आहे. केंद्राच्या या निर्णयावरही विरोधकांनी संताप व्यक्त करत आहेत. तर […]
-
शरद पवारांच्या सभेची अजितदादांना धास्ती, आधीच केला अजेंडा क्लिअर; म्हणाले, आम्ही…
Ajit Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी खुद्द शरद पवारच (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. आधी येवला, नंतर बीड आणि आता कोल्हापुरात जाहीर सभा 25 ऑगस्टला होणार आहे. या सभेआधी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या सभेतून शरद पवार काय भूमिका मांडणार अशी चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) […]
-
अजितदादा अन् शिंदे सत्तेत का गेले? चव्हाणांनी सांगितलं आतलं राजकारण
Maharashtra Politics : राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जवळ (Maharashtra Politics) येत आहेत तसे सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आताही काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. शिंदे गट हा चोऱ्या लपविण्यासाठी सत्तेत गेला आहे. सरकारमध्ये एकवाक्यता नाही. शिंदे गटाचे अस्तित्व फक्त ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित आहे. […]









