- Letsupp »
- politics
राजकारण
-
Sanjay Raut : ‘वॅग्नर’सारखाच शिंदे गट भाडोत्री, एक दिवस भाजपलाच.. राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Raut criticized Eknath Shinde : रशियाचे हुकुमशाह व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या स्वार्थासाठी वॅग्नरचे सैन्य भाडोत्री ठेवले होते. पण, तेच सैन्य आज त्यांच्यावर उलटले आहे. आपल्या महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्याचेच राज्य आहे. भाजपने (BJP) सत्तेसाठी भाडोत्री शिंदे गट पाळला असून कधी ना कधी हा गट त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]
-
तावडे, तापकीर अन् जाधव : राजकीय विरोधक झाले पंढरीच्या वाटेवर ‘वारकरी’
पंढरपूरच्या वाटेवर चालणाऱ्या वारकऱ्याला ना नाव असतं ना गाव असतं ना कोणतं पद. सगळेच एकमेकांसाठी ‘माऊली’ असतात. अगदी राजकीय विरोधक असला तरीही तो पंढरीच्या वाटेवर कटूता विसरुन चालू लागतो. असेच एक दृश्य संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीत पाहायला मिळाले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे ((Vinod Tawade), भाजपचे खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) आणि शिवसेना (UBT) […]
-
‘भाजप हा विषारी फणा तो ठेचणारच!; राऊतांनी सांगितलं महाविकास आघाडीतलं खरं गुपित
Sanjay Raut criticized BJP : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत माहिती दिली. तसेच भाजपवर (BJP) घणाघाती टीका केली. कोणत्याही परिस्थितीत या महाराष्ट्रात भाजपला डोके वर काढू द्यायचे नाही. हा विषारी फणा आहे तो ठेचायचा. त्यावर महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांचे एकमत आहे, असे राऊत म्हणाले. राऊत आज […]
-
‘तोच परिवार मुंबईकरांचा खरा गुन्हेगार!’; मुंबई तुंबताच भाजपाचा ठाकरेंवर हल्लाबोल
Mumbai Rain : पहिल्याच पावसाने मुंबई शहरात पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी तुंबले गेल्याने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. या तुंबलेल्या पाण्यावरून राजकारण जोरात सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत पावसाचे स्वागत करा तक्रार कसली करता असे उत्तर दिले. त्यानंतर […]
-
‘BRS’ ने महाराष्ट्रात उधळला गुलाल! ‘या’ गावातील सत्तेच्या चाव्या घेतल्या ताब्यात
BRS News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (BRS) महाराष्ट्रात पक्षविस्ताराचा धडाकाच लावला आहे. राज्यातील शहरांत अगदी गाव खेड्यांत ‘अबकी बार किसान सरकार’ अशी टॅगलाइन असलेले फलक दिसत आहेत. काही मोठ्या नेत्यांनी या पक्षात प्रवेशही केला आहे. इतकंच नाही तर पक्षाने आता राज्यात विजयी घोडदौडही सुरू केली […]
-
महाविकास आघाडीकडे किती मुख्यमंत्री? बावनकुळेंनी आकडाच सांगून टाकला
BJP : महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांकडून त्यांचा भावी मुख्यमंत्री उल्लेख करत जोरदार बॅनरबाजी केली जात आहे. या जाहिरातबाजीवर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडीकडे 10 मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसमध्ये तीन, राष्ट्रवादीत तीन तर शिवसेनेकडे दोन मुख्यमंत्री आहते, अशी खोचक टीका बावनकुळे यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वाढदिवसाचे […]









