- Letsupp »
- politics
राजकारण
-
Shahaji Bapu Patil : बजेटवर काय बोलायचं हा प्रश्न अजित पवारांसमोर होता; शहाजी पाटील यांचा निशाणा
मुंबई : राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या हजरजबाबी स्वभावासाठी परिचित आहेत. त्यामुळं सत्ताधाऱ्यांवर किंवा आपल्या विरोधकांवर टीका करतांना ते त्यांच्या खास शैलीत टोलेबाजी करतांना दिसत असतात. मात्र, आता ठाकरे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला. बजेटवर नेमकं काय बोलायचं? हा प्रश्न अजित […]
-
Prakash Aambedkar : मर्डर केल्यानंतर माणूस भाजपमध्ये स्वच्छ होतो; आंबेडकरांचा हल्लाबोल
Prakash Aambedkar On BJP : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. एखाद्याचा मर्डर केलेला व्यक्ती जरी भाजपमध्ये गेला तरी तो स्वच्छ होतो, असे म्हणत त्यांनी भाजपवर तोफ डागली आहे. यावेळी ते बुलढाणा येथे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री […]
-
मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी ‘ही’ दोन नाव सुचवली होती; भुजबळांचा गौप्यस्फोट
मुंबई : शिवसेनेतून बंडाळी करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत जाऊन सत्तास्थापन केली. शिंदेंच्या बंडाळीच कारण शिवसेनेनं सोडलेलं हिदुत्व सांगितलं जातं. शिवसेनेतील या बंडाळीनंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला दिलं. आता सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. अशातच माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन […]
-
मते ट्रान्सफर झाली पाहिजेत….अशोक चव्हाणांनी थेट सांगितले
मुंबई : सत्ताधारी पक्षातील नेते हे विरोधकांना दुश्मनाची वागणूक देत असतील तर ही शोकांतिक आहे. मात्र, शत्रूत्वाच्या भावनेनं जे राजकारण केलं जातं, ते फार काळ टिकणार नाही. हे वातावरण आपण बदलू शकतो. मात्र, त्यासाठी आपण सगळ्यांनी एकोप्यानं काम करणं गरजेचं आहे, अशी भावना कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी बोलून दाखवली. महाविकास आघाडीची (Mahavikas […]
-
बाळासाहेब थोरातांचाच माणूस काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी, पटोलेंकडून शिक्कामोर्तब
Ahmednagar Politics:विधानपरिषदेच्या निवडणुकीत सत्यजीत तांबेंच्या अपक्ष निवडणुकीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला होता. तांबे यांना पाठिंबा देणारे ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी कारवाई केली होती. परंतु आता प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना नेते मानणाऱ्या व्यक्तीला ग्रामीणचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून नेमले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील […]
-
शेतकरी-कष्टकऱ्यांच्या वेदना सरकारला दिसत नाहीत का ? ; सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारला संतप्त सवाल
Supriya Sule : राज्यातील शेतकरी-कष्टकरी जनतेचे दुःख किंवा म्हणणे जर सरकार समजून घेणार नसेल तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्वीट करत शिंदे सरकारला फटकारले आहे. या असंवेदनशील सरकारला शेतकरी-कष्टकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का ?, असा संतप्त सवालही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी […]










