- Letsupp »
- politics
राजकारण
-
Rahul Narvekar : लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार; नार्वेकरांच्या वक्तव्याने खळबळ
Rahul Narvekar : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन एक महिना उलटून गेला आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे न्यायालयाने म्हटले होते. मात्र, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना निर्णय घेण्यासाठी अजूनही वेळ मिळालेले नाही. मात्र, त्यांनी केलेल्या एका विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राज्य सरकारमध्ये […]
-
Jitendra Awhad ‘….तर एखाद्या जंगलामध्ये वणवा पेटावा तसा महाराष्ट्र पेटेल’ : आव्हाडांचा गंभीर इशारा
Jitendra Awhad : शिवराज्यभिषेक (coronation) दिनाच्या दिवशी कोल्हापूरमध्येही काही तरुणांनी औरंगजेबचा (Aurangzeb) संदर्भ देऊन आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याविरोधात काल हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची (Kolhapur) हाक दिली होती. त्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी दगडफेक झाली. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपली प्रतिक्रिया […]
-
Sharad Pawar : शरद पवारांनी संभाजीनगर असा उल्लेख केला तरी भाजपने फेक ट्विट केलं
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बुधवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी औरंगाबाद असा उल्लेख केला, पण त्यानंतर लगेचच त्यांनी संभाजीनगर म्हणतो वाद वाढवायचा नाही, असं विधान केलं. त्यानंतर भाजपकडून पवारांविरोधात एक फेक ट्विट करण्यात आलं. (Sambhajinagar mentioned by Pawar but fake tweet by BJP) मतांसाठी इतके लाचार झाला […]
-
विखेंच्या अडचणी वाढल्या : थोरात यांच्या जोडीला आता कोल्हेही मिळाले!
अशोक परुडे:प्रतिनिधी Radhkrishna Vikhe Vs Balasaheb Thorat : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhkrishna Vikhe ) व माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात सध्या प्रत्येक निवडणुकीत राजकीय संघर्ष दिसून येते. नुकताच बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याने हे पाहिले आहे. निळवंडेच्या प्रकल्पावरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोघे एकमेंकाना डिवचण्याचा एकही संधी सोडत नाही. संगमनेरमध्ये विखे खूप सक्रीय […]
-
Kolhapur : दगडफेकीमागे कोण? सूत्रधार शोधून काढा; अनिल परब सरकारवर भडकले
Kolhapur News : कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. या प्रकारावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकावर टीकेची झोड उठविली. आता ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सरकारवर टीका करत यामागे कोण सूत्रधार आहेत ते शोधण्याची मागणी केली आहे. परब यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर […]
-
‘आमच्या नियुक्त्या कायदेशीरच’; जेजुरी वादावर नवनियुक्त विश्वस्त पहिल्यांदाच थेट बोलले
Jejuri : आमच्या सगळ्या नियुक्त्या या घटनेनुसारच झाल्या असून यामध्ये काहीही गैर नाही. जेजुरी देवस्थानच्या घटनेनुसारच आमच्या नियुक्त्या झाल्या आहेत, असे स्पष्ट करत आंदोलन करणारे लोक खोटी माहिती पसरवत आहेत, असा आरोप जेजुरी देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांनी केला. विश्वस्तांनी आज पत्रकार परिषद घेत विश्वस्तांवर होणारे आरोप, त्यासोबतच विश्वस्तांच्या निवडी विरोधात सुरू असणार जेजुरी ग्रामस्थांचे आंदोलन या […]









