- Letsupp »
- politics
राजकारण
Sushma Andhare : अमृता फडणवीस लाच प्रकरणात अंधारेंची एंट्री; म्हणाल्या गृहमंत्र्यांच्या…
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
राज्यात मुख्यमंत्री नव्हे मख्खमंत्री, त्यांचे काम 40 खोकेबाज आमदारांना..! राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut News : या राज्याला मुख्यमंत्री नाहीतच मख्खमंत्री आहेत. सगळी सूत्रे उपमुख्यमंत्र्याकडे आहेत. मुख्यमंत्री आणि मख्खमंत्री यात मोठा फरक आहे. मुख्यमंत्री फक्त चाळीस खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवत आहेत बाकी त्यांचे काहीच काम नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. राऊत आज प्रसारमाध्यमांशी बोलत […]
-
आम्हाला तोंड उघडायला लावू नका; ब्लॅकमेल प्रकरणात राऊतांचा फडणवीसांना इशारा
Sanjay Raut : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. विधिमंडळात फडणवीस यांनी या घटनेची माहिती दिली त्यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी या प्रकरणावर राज्य सरकारला इशारा दिला आहे. राऊत म्हणाले, राज्यात खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. तेच खरे सूत्रधार आहेत. […]
-
Rajan Salvi : सरकारला माझा शाप…साळवी असं का म्हणाले? पाहा नेमकं काय म्हणाले…
रत्नागिरी : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहे ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांच्या कुटुबाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चौकशीसाठी बोलावलं आहे. ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या मागोमाग आता त्यांच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढ होग्त असल्याचे दिसून येत आहेत. त्यांच्या कुटुंबाला देखील एसीबीची (ACB) नोटीस बजावण्यात आली. राजन साळवी यांचा मोठा भाऊ, पत्नी आणि […]
-
Old pension Scheme : स्वतः वडिलांच्या पेन्शनवर जगतोय, ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर निलेश राणेंचा टोला
मुंबई : सध्या राज्यभरात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुन्या पेन्शन योजनेवरून टीका-टीपण्णी देखील सुरू आहे. यामध्ये नुकतचं माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाच्या नेते उद्धव ठाकरे यांनी देखील यावर ‘मी जर आता मुख्यमंत्री असतो तर जुनी […]
-
Ram Kadam : तोपर्यंत शेंडीची गाठ सोडणार नाही; राम कदमांची भीष्म प्रतिज्ञा
Mumbai : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये भाजप ( BJP ) आमदार राम कदम ( Ram Kadam ) यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचे कारण त्यांनी त्यांच्या केस वाढवले आहेत व आपल्या शेंडीला गाठ मारली आहे. ही कोणतीही फॅशन नसून जोपर्यंत त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील एका भागात पाणी मिळणार नाही तोपर्यंत केस […]
-
Nana Patole : …म्हणून कॉंग्रेसनं ‘एकला चलो रे’ची भूमिका सोडली; पटोलेंनी स्पष्टचं सांगितलं
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर कॉंग्रेसनं राष्ट्रवादी-शिवसेनेसोबत जाणं पसतं केलं होतं. तेव्हापासून महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. मात्र, त्यानंतर झालेल्या बहुतांश निवडणूकीत कॉंग्रेसने अनेकदा ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली होती. अधून-मधून महाविकास आघाडीत फूट पडणार अशा बातम्याही येत असतात. दरम्यान, आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कॉंग्रेसच्या भूमिकेविषयी भाष्य केलं. भाजप […]










