- Letsupp »
- politics
राजकारण
-
रूपाली ठोंबरे फक्त ‘सोशल’ कार्यकर्त्या, तृप्ती देसाईंची टीका
पुणे : ‘रूपाली ठोंबरे या सोशल मीडियावर लाईक आणि व्ह्युज असणाऱ्या कार्यकर्ते आहेत. त्याचे मतात रूपांतर होऊ शकत नाही. मध्यंतरी मनसेने पदवीधर मतदार संघातून त्यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा अत्यंत लाजिरवाणी मते त्यांना पडली होती. त्या वेळेलाही सोशल मीडियावर त्यांच्या प्रचाराला हजारो लाईक आणि व्हिडिओला लाखो व्ह्युज होत्या, परंतु मतांचा दहा हजाराचा टप्पासुद्धा पाच जिल्ह्यातून […]
-
आमदार बच्चू कडूंसाठी तरूणाने गायले गीत
नागपूर : राजु मदारी या तरूणाने आमदार बच्चू कडूंसाठी गीत गायले. या गाण्याचा व्हिडीओ बच्चू कडूंनी आपल्या फेसबुक अकाऊंट वरून शेअर केला यामध्ये हा तरूण आमदार बच्चु कडूंसमोर आपल्या कलागुणांची झलक दाखवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना बच्चु कडूंनी लिहिले की, ‘राजु मदारी व त्याचे कुटुंब अनेक वर्षापासुन अमरावती येथे राहतात. आज सकाळी त्यांनी […]
-
ग्रामीण घरकुलांसाठी बच्चु कडूंचे पालामध्ये आंदोलन
नागपूर : ग्रामीण भागातील घरकुलांसाठी आमदार बच्चु कडूंनी आंदोलनातून सरकारचे लक्ष वेधले शहरी व ग्रामीण घरकुलांसाठी समान निकष असावेत अशी मागणी करत त्यांनी तंबूमध्ये बसून हे आंदोलन केले. यावेळी ते पालामध्ये राहिले. त्यामुळे आज ते शहरी व ग्रामीण घरकुल तफावती करीता पालघरात राहून हिवाळी अधिवेशनात हजेरी लावणार. त्यांचे आंदोलनाच्या ठिकाणचे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल […]
-
नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री…विरोधकांची नवी घोषणा
नागपूरः वेगवेगळ्या प्रश्नावरून विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले आहेत. अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या घोषणा देण्यात येत आहेत. भूखंड, श्रीखंड, खोके सरकार अशा घोषणा देण्यात येत होत्या. आज विधिमंडळाच्या पायरीवर महाविकास आघाडीतील आमदार हे हातात नागपूरची संत्री घेऊन आले होते. त्यांनी नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री, अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा, अशा घोषणा दिल्या […]
-
मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करा; कर्नाटकच्या मंत्र्यांची मागणी
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उफाळून आला आहे. त्यामुळे अनेक मुद्द्यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मंत्री दावे-प्रतिदावे करत आहेत. काल महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या आक्रमकपणा विरोधात विधानसभेत ठराव समंत केला. ठरावानंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी वादग्रस्त भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केली. उद्धव ठाकरे यांच्या याच मागणीविरोधात कर्नाटक सरकारकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यावेळी […]
-
शिंदेची चहू बाजूंनी कोंडी होतेय का?
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी : काही दिवसापासून विशेषतः शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्या दिवसांपासून सरकारमध्ये शिंदे गट विरोधकांच्या आणि लोकांच्या टीकेला बळी पडले आहे. शिंदे गटाची नक्की हे प्रकरणं येताहेत कुठून? त्याचा शिंदेंसोबत संबंध जोडला कसा जातोय? त्याचा शिंदेच्या प्रतिमेवर काय परिणाम होणार याचा आढावा घेऊया. गेल्या काही दिवसात शिंदे सरकारच्या बदनामीचे एक-एक किस्से समोर […]









