आमची लढाई जेव्हा आमच्याच आधीच्या रेकॉर्डशी झाली, ते पाहता आमची ही नक्कीच वाईट कामगिरी राहीली. - देवेंद्र फडणवीस
संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात दोन पक्षांचं रुपांतर चार पक्षांमध्ये झालं आहे. यावरुन संभाजीराजे यांनी या चारही पक्षांच्या नेत्यांवर टीका केली.
Jayant Patil : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आयोजित शिवस्वराज्य यात्रा (Shivswarajya Yatra) आज
राऊतांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर याचिका दाखल करावी आणि मोदी मोदक खायला आले म्हणून कोर्टाने असा निर्णय दिला, असा उल्लेख याचिकेत करावा.
मला 15 दिवस काय, 15 वर्षांची शिक्षा झाली तरी मी सत्य बोलायचं सोडणार नाही. देशातील न्यायव्यवस्थेचे संघीकरण झाले. - संजय राऊत
Bacchu Kadu on Ajit Pawar : राज्यात महायुतीचं सरकार आहे. या सरकारमध्ये अजित पवार राष्ट्रवादी (Ajit Pawar) काँग्रेस पक्ष फोडून सहभागी झाले आहेत. आता विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. मात्र त्याआधीच महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. अजित पवार महायुतीत नाराज आहेत अशा चर्चा सातत्याने होत आहेत. मध्यंतरी तशा काही घटनाही घडल्या होत्या त्यावरूनही अजित पवार […]