- Letsupp »
- politics
राजकारण
- 1 year ago
- 1 year ago
- 1 year ago
-
खोडावर घाव घालायचं सोडा तुम्ही पाल्यालाही हाता लावू शकत नाही, भाजप उमेदवार सुरेश धस कडाडले
पश्छिम वाहिण्यांच जे जायकवाडीत पाणी जात ते आपल्याकडे आणण्याचं काम मी प्रामाणिकपणे करणार आहे. तसंच, सिना व सिंदफणा या
-
शरद पवार यांच्यावर टीका का करत नाही? CM एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले…
Eknath Shinde Reaction On Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्षाचे नेते प्रचार सभा घेत होते. माध्यमांशी संवाद साधत होते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साम मराठी या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचं राजकारण, विधानसभा निवडणूक, महाविकास आघाडी, भाजप या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शरद पवार […]
-
मयत पोलीस शिपाई संदीप चौधरी यांच्या कुटुंबाला काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची सांत्वनपर भेट
चांदूरबाजार पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले संदीप चौधरी हे योगी आदिनाथ यांच्या सभेच्या बंदोबस्तासाठी गुरुकुंज मोझरी आले होते.
-
एक लाखाच्या मताधिक्याने शंकर जगताप विजयी होतील, खासदार श्रीरंग बारणे यांनी केला विश्वास व्यक्त
मागील 25 वर्षांपासून पडद्यामागे मी माझी भूमिका बजावली आहे. मात्र, यावेळी पहिल्यांदाच जनतेसमोर आलो आहे. महायुतीच्या घट
-
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही” ; देवेंद्र फडणवीस भरसभेत कडाडले
Devendra Fadnavis Sabha For Mahesh Landge In Bhosari : राज्यात आजपासूवन प्रचाराच्या तोफा थंडावत आहेत. आपापल्या उमेदवारांसाठी पक्षातील दिग्गज मैदानात उतरले आहेत. भोसरीचे महायुतीचे उमेदवार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) जाहीर सभा घेतली. महेश लांडगे भोसरीचे विद्यमाना आमदार आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भोसरीकरांचा जोपर्यंत महेश लांडगे यांच्यावर […]
-
धारावीतील जमीन हिसकावून अदानीला दिली जातेय ; तिजोरी दाखवत राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Rahul Gandhi Press Conference In Mumbai : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, ही निवडणूक विचारधारेची निवडणूक आहे. अरबपती आणि गरिबांमधील ही निवडणूक असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलंय. अरबपतींना वाटतंय की, मुंबईची जमिन त्यांना […]









