- Letsupp »
- politics
राजकारण
-
महाविकास आघाडीवाले भ्रष्टाचारातील खेळाडू; त्यांना संधी देऊ नका, पंतप्रधानांचा विरोधकांवर घणाघात
येथील जनता अनेक दशकांपासून रेल्वे जोडणीची मागणी करत होती. मात्र, काँग्रेस आणि आघाडीने हे काम कधीच होऊ दिले नाही.
-
पाण्याच्या योग्य नियोजनामुळे आंबेगावातील शेतकऱ्यांचे आयुष्य सुजलाम सुफलाम झाले : वळसे पाटील
Dilip Walse Patil Kopra Sabha : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची शिंदेवाडीमध्ये कोपरा सभा पार पडली. यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आंबेगाव तालुक्यामध्ये आपण पाण्याचं योग्य नियोजन केल्यामुळे बहुतांशी भाग बागायती झालाय. त्यामुळे रोजगार उपलब्ध होऊन रोजगारासाठी मुंबई (Assembly Election) आणि पुण्याला जाणारे लोंढे थांबले असल्याचं प्रतिपादन […]
-
मतदारसंघामध्येच रोजगार उपलब्ध झाल्याने मुंबई-पुण्याला जाणारे लोंढे थांबले ; दिलीप वळसे पाटील
Mahayuti Candidate Dilip Walse Patil Kopra Sabha : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची प्रचाराच्या निमित्ताने कोपरा सभा झाली. यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आंबेगाव तालुक्यामध्ये उत्तम रस्त्यांचं विस्तृत जाळं निर्माण केलंय. मागील 35 वर्षांच्या कार्यकाळामध्ये (Assembly Election 2024) आपण केवळ आणि केवळ विकासाला महत्त्व […]
-
Video : निलंग्याला काम करणारा प्रामाणिक नेता मिळालाय; संभाजी पाटलांना साथ द्या -नितीन गडकरी
यावेळी माझ्याकडे संभाजी पाटील यांनी काही रस्त्यांची आणि पुलांची मागणी केली. त्या दोन्ही मागण्या मी मान्य करून त्या लवकर
-
मर्दांच्या पक्ष प्रमुखाने एवढे घाबरायचे कारण काय? लोकशाही अन् नियतीच्या दरबारात समान न्याय ; शेलारांचा ठाकरेंवर हल्लाबोल
Ashish Shelar Criticized Uddhav Thackeray On Bag Inspection : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल वणी दौऱ्यावर होते. तेथे पोहोचताच हेलिकॉप्टरमधील त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती. यामुळे उद्धव ठाकरे संतापले होते. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. तसेच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यादेखील बॅगची तपासणी करा, […]
-
धाराशिवच्या जिव्हाळ्याचा कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प लवकरच पूर्ण होणार -राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम सुरु झाले आहे. जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा असलेला कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प









