- Letsupp »
- politics
राजकारण
-
तिसऱ्या आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? राजरत्न आंबेडकरांनी घोषित करुन टाकलं
तिसऱ्या आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून मनोज जरांगे यांच्या नावाची घोषणा राजरत्न आंबेडकर यांनी केलीयं. ते हिंगोलीत बोलत होते.
-
Amit Shah : महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल…
महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलंय.
-
रविवारी निर्णय जाहीर करणार; प्रकाश आंबेडकरांनी नव्या आघाडीबाबत स्पष्टच सांगितलं
सहा तारखेला आम्ही आदिवासी आणि ओबीसीच्या नव्या आघाडीबाबतीत निर्णय जाहीर करू असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
-
video : दारू पिण्याची वेळ संध्याकाळी 7 वाजताची असते का? व्हायरल व्हिडिओवर काय म्हणाले हाके?
कालपासून व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर स्वत: लक्ष्मण हाके यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी या विषयावर पत्रकार परिषद घेतली.
-
video : ‘राऊत अन् नड्डांची दिल्लीत तर फडणवीस अन् उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट’, काय आहे प्रकरण?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून देणारा दावा समोर आला आहे. हा दावा वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी केला आहे.
-
टीका करताना राऊतांची जीभ घसरली; मोदी-शाहंची थेट बैलाशी तुलना; म्हणाले, बाप…
मुंबई : सध्याचे सरकार हे बैल पुत्र असून, त्यांचा बाप बैल आहे. या सरकारचा बाप बैल असल्यामुळे यांची बुद्धिही बैलाची आहे, हे बैल बुद्धीची लोक आहेत अशी जिव्हारी लागणारी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. राऊतांनी केलेली ही टीका म्हणजे एकप्रकारे मोदी आणि शाह यांची बैलासोबत तुलना केल्यासारखीच आहे. त्यामुळे […]









