- Letsupp »
- politics
राजकारण
विश्वजित कदमांच्या वक्तव्याला कॉंग्रेसमध्ये महत्व नाही, येणाऱ्या काळात…; अंबादास दानवेंचा टोला
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
यूपी-बिहारसारखाच हिंसाचार राज्यात सुरू होईल, मराठा-ओबीसी वादावर राज ठाकरे स्पष्टच बोलले
जातीपातीचं विष शाळा-कॉलेजपर्यत जाईल. जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.
-
CM शिंदेंच्या ‘त्या’ विधानावर राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी, म्हणाले, ‘लावा बांबू…’
एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भाष्य केलं.
-
विधानसभेसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय ठरला? शिंदे गटाच्या नेत्याने सांगूनच टाकलं
महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचे स्पष्ट केलं.
-
काही लोकांना बांबूच लावला पाहिजे, CM शिंदेंचे संजय राऊतांवर टीकास्त्र
काही लोकांना बांबूही लावायला पाहिजे. काही लोक असे असतात जे सकाळीच भोंगा वाजवतात, अशी टीका मुख्यमंत्री एकनात शिंदेंना राऊतांवर केली.
-
मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही, राधाकृष्ण विखेंचं जरांगेंवर टीकास्त्र
मनोज जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले पाहिजे, असे नाही. जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. आरक्षणासाठी सुरू केलेले आंदोलन भरकटले - विखे
-
राज्यात काँग्रेसचं सरकार आणायचं, वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री पाहिजे, विशाल पाटलांचं मोठं विधान
राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आणायचं. वसंतदादांच्या विचारांचा, सांगली जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं विशाल पाटील म्हणाले.









