नांदेड : देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ झाली आहेत. आता मी जे बोलतोय ते विचार, भाषण लक्षात ठेवा. कारण या देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या ७५ पैकी ५४ वर्षे काँग्रेस आणि १६ वर्षे भाजपने सत्ता उपभोगली आहे. मात्र, या दोघांच्या सत्ता काळात काही फरक जाणवतो का, त्यांचा पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांनाच काय तो फायदा झाला आहे. […]
मालेगाव : भाजपने कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आरोप केलेल्या विरोधी पक्षातील लोकांना पक्षात घेतलयं. परवाच भाजप आमदार वाॅशिंग पावडर बद्दल बोलला. बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष. भाजपातील काही स्वच्छ माणसं कसं हे सहन करतात. चारित्र्यहनन करणे, बदनामी करणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे भारत नाही. तुमच्या कुटुंबीयांबद्दल काही बोलले तर पोलीस घरात घुसतात. आमचे संस्कार म्हणून आम्ही […]
मालेगाव : शेतकऱ्यांवर अस्मानी आणि सुल्तानी दोन्ही संकटे आली. मविआ काळात शेतकऱ्यांना महात्मा फुलेंच्या नावाने कर्जमुक्ती योजना राबविली. सत्ता आल्यावर पहिले काम कर्जमुक्तीचे केले. द्राक्ष बागायदारांना मदत करायची. पिकेल ते विकेल. शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे. आज शेतकऱ्यांना भेटलो दागिने गहाण ठेवले. परंतु, नातीचे लग्न लांबले. कृष्णा डोंगरेंच्या रक्ताने पत्र लिहिले पण मुख्यमंत्री वाचून भाषण करतात. […]
नाशिक : उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मालेगावमध्ये सभा घेतली. त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह (Shinde Group)भाजपवरही (BJP)जोरदार टीका केली. त्यातच त्यांनी कोरोना (Covid-19)काळात आलेल्या संकटाबद्दल सांगितलं. यावेळी ठाकरे म्हणाले की, कोरोना काळात दोन ठिकाणी काळजाचा ठोका चुकला होता. एक मुंबईमधली धारावी (Dharavi) आणि दुसरी मालेगाव(Malegaon). अगदी मुल्ला, मौलवींशीही आपण त्यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्स (Video Conference)केल्याचे उद्धव […]
नाशिक : राहुल गांधींना (Rahul Gandhi) मला एक सांगायचे आहे. तुम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली होती. आमचे संजय राऊत (Sanjay Raut) त्या यात्रेत सहभागी झाले होते. पण आज जाहीरपणे सांगतो की ही लढाई लोकशाहीची लढाई आहे. सावरकर आमचे दैवत आहेत त्यांचा अपमान आम्हाला सहन होणार नाही. अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा […]
मालेगाव : कोविड काळात दोन आव्हान होते. एक धारावी तर दुसरं आव्हान मालेगावच होतं. पण मी घरात बसूनही येथील लोकांच्या मदतीने कोविडवर मात केली आहे. हे मिंध्ये गटाला जमणार आहे का, यांचा कृषीमंत्री शेतकऱ्यांशी कशा पद्धतीने बोलतो ते पहा. या मिंध्ये गटाने पक्षाचं नाव चोरले, धनुष्यबाण चोरले पण माझ्या जिवाभावाची माणसं चोरू शकत नाही. अन्यथा […]