बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे स्वच्छतेच्याबाबतीत आणि वेळेच्याबाबतीत काटेकोर असतात. हे आपण अनेकदा बघितले आहे. यावरून त्यांनी अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांनाही झापले आहे. परंतु एका कार्यालयातील अस्वच्छतेवरून अजित पवार यांना त्यांच्या आईनेच चिमटा काढला आहे. बारामतीतील (Baramati) एका कार्यक्रमात स्वच्छतेवर बोलताना अजित पवारांनी हा किस्सा सांगितला आहे. Sharad Mohol हत्येप्रकरणी आणखी तिघे ताब्यात; मारण्यासाठी […]
Sharad Pawar : अजित पवार यांच्या बंडनंतर राष्ट्रवादीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार हे दोन गट पडले आहेत. यात अनेक आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली मात्र पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी आपण नेमके कोणत्या गटात आहोत? ही भूमिका स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे शरद पवारांनी जुन्नरमध्ये अतुल बेनके यांना नवा पर्याय शोधल्याची […]
Sharad Mohol : काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) पुण्यात दिवसाढवळ्या हत्या झाली होती. शरद मोहोळचा नुकत्याच झालेल्या साथीदारानेच म्हणजे मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे या दोघांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या होत्या. तर प्रकरणामध्ये पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवतआरोपींना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा पोलिसांनी शुक्रवारी आणखी तिघांना अटक केली. भाजपचं […]
Raj Thackeray on Ram Mandir : येत्या २२ जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या (Prabhu Shri Ram) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवर व्यक्ती, राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ जानेवारी रोजी नागरिकांना दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर अद्याप मनसेकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती. दरम्यान, आज […]
Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी (Ayodhya Ram Mandir) आता अंतिम टप्प्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील साधूसंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, अनेक महत्वाच्या व्यक्तींना डावलण्यात आले. त्यावरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) […]
Raj Thackeray : ‘आधी तुमचं गाव स्वच्छ ठेवा. गाव स्वच्छ ठेवण्यासाठी पैसे नाही तर इच्छाशक्तीची जास्त गरज असते. स्वच्छ गावं मी पाहिली आहेत. पण, अस्वच्छ गावे आणि तेथील वातावरणामुळे तुमचं मनही अस्वच्छ होतं. तेव्हा येथून गेल्यानंतर सगळ्यात आधी गावातील वातावरण चांगलं करणं हा तुमचा अजेंडा असला पाहिजे. गावातील लोकांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे असे काम […]