- Home »
- Ajit Pawar
Ajit Pawar
मोदी पुन्हा PM झाले; पहिले जयंतराव जयंतराव अन् अचानक शिंदे म्हणाले ‘चादरवाले’ आले
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात काल (दि.28) अजित पवारांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यात अनेक योजनांची खैरात करण्यात आली आहे.
“खिशात 70 रुपये असताना 100 कसे खर्च करणार?” शरद पवारांचा अजितदादांना खोचक सवाल
काल अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या आदल्या दिवशीच अर्थसंकल्पात काय काय येणार आहे याची माहिती वर्तमानपत्रात छापून आली होती.
राज्याचे सहा लाख कोटींचे बजेट, पण राजकोषीय तूट एक लाख कोटींवर, पैसे कुठून आणणार ?
या घोषणेत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्याच्या तिजोरीवर तब्बल 46 हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
भाजपच्या लाडक्या भावाने स्वत:च्या बहिणीली किती छळलं…; आव्हाडांचा अजितदादांवर निशाणा
भाजपच्या लाडक्या भावाने लाडकी बहीण योजना आणली. पण गेल्या चार महिन्यात स्वत:च्या लाडक्या बहिणीला त्यांनी किती छळलं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.
…तर माझा उदो उदो केला असता; ‘चादर लगी फटने, खैरात लगी बटने’ वर अजितदादांचे जोरदार प्रत्युत्तर
जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्याला माध्यमांशी बोलताना Ajit Pawar यांनी उत्तर दिले आहे.
अर्थसंकल्प नव्हे तर फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प; वडेट्टीवारांचा हल्लाबोल
महाभ्रष्टाचारी सरकारने आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला. - वडेट्टीवार
अजित पवारांकडून मोठी घोषणा, मुंबईसह ‘या’ शहरात पेट्रोल – डिझेलचे दर कमी होणार
Maharashtra Budget 2024 : आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर
Jayant Patil : ‘चादर लगी फटने, खैरात लगी बटने’, जयंत पाटलांचा महायुतीला टोला
Jayant Patil : आगामी विधानसभा निवडणुकापुर्वी होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार
या अर्थसंकल्पाने त्यांचा लोकसभेतील उत्साह संपवला; फडणवीसांचं जयंत पाटील अन् ठाकरेंना उत्तर
Devendra Fadanvis यांनी अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या विरोधकांना टोला लागवाला.
सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली…; अर्थसंकल्पावरून पटोलेंची सरकारवर टीका
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही (Nana Patole) अर्थसंकल्पावरून सरकारला धारेवर धरलं. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पानं पुसली, अशी टीका पटोलेंनी केली.