- Home »
- Ajit Pawar
Ajit Pawar
अजितदादांची शेतकऱ्यांना गुडन्यूज; कृषिपंपांचे थकीत वीजबिल माफ
अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना गुडन्यूज देत कृषिपंपांची थकीत वीज बिलं माफ करण्याची मोठी घोषणा केली.
Maharashtra Budget : महिलांसाठी अजितदादांच्या मोठ्या घोषणा, अनेक नव्या योजना सुरू करणार
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.
“अध्यक्ष महाराज, बजेट लीक झालं”; ‘त्या’ आरोपावर अध्यक्षांची तंबी अन् पटोलेंची माघार
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आज काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावर टीका केली.
अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प मांडणार; निवडणुकांच्या तोंडावर मोठ्या घोषणांची शक्यता
अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे.
Ajit Pawar : अजित पवारांनी सांगितला सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाचा किस्सा अन् …
Ajit Pawar : आजपासून राज्याचा पावसाळी अधिवेशन सुरु झाला आहे. आज विधानपरिषद (Legislative Assembly) निवृत्त सदस्यांच्या निरोप कार्यक्रमात
अजित पवार आमच्या बोकांडी बसले, त्यांना महायुतीतून बाहेर काढा…; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
अजित पवार आमच्या बोकांडी बसलेत. त्यांच्याकडून भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला जातोय, त्यामुळं त्यांना महायुतीतून बाहेर काढून टाका - चौधऱी
खोटं बोल पण रेटून बोल, हे विरोधकांचं धोरणं; त्यांनी आरशात आपला चेहरा…; फडणवीसांचे टीकास्त्र
खोटं बोलं पण रेटून बोल हे त्यांचं धोरणं. खोटं बोलून निवडणुकीत मतं मिळाल्याने आता खोटचं बोलायचं या मानसिकतेत विरोधी पक्ष गेला.
Ajit Pawar : ‘मनुस्मृतीच समर्थन नाही’ अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
Ajit Pawar : उद्यापासून (26 जून) पासून राज्याचा पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य
राज्याचं पावसाळी अधिवेशन खोके सरकारच्या निरोपाचं ठरणार; उद्धव ठाकरेंची तिखट टीका
Uddhav Thackeray यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून राज्यातील शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारवर टीका केली आहे.
महायुतीत काय शिजतंय? शिंदे, फडणवीस अन् अजितदादांची तब्बल दीड तास खलबतं
मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठी बैठक झाली. तब्बल दीड तास ही बैठक सुरू होती.