- Home »
- Ajit Pawar
Ajit Pawar
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा नगरवर डोळा; विधानसभेच्या लढाईत कोण मारणार बाजी?
राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचं राजकीय महत्व आहेच. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकदही चांगली आहे असेही तटकरे यांनी नगर दौऱ्यात स्पष्ट केलं होतं.
अजित पवार येऊ अथवा शरद पवार… तनपुरे कारखान्यावर कर्डिले स्पष्टच बोलले
Shivaji Kardile ON Tanpure Factory : राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेच्या
हाच चमत्कार उद्याच्या निवडणुकीत करायचायं; शरद पवारांचं एक विधान अन् दादांना धास्ती
हाच चमत्कार उद्याच्या निवडणुकीत करायचायं, असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंयं. बारामतीमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
“माझं मोदींशी भांडण नाही पण..” शरद पवारांनी नेमकं काय सांगितलं?
मोदी साहेबांच्या राज्यात शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही. युवक बेरोजगारांचा विचार होत नाही. म्हणून त्यांच्याशी संघर्ष आहे.
थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं; रामदास कदमांची भाजपवर नाराजी अन् अजितदादांना टोला
Ramdas Kadam यांनी भाजपवर नाराजी व्यक्त करत अजित पवारांना टोला लगावला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
“आता चमत्कार कळाला असेल”; शरद पवारांचा काटेवाडीतून मोदींना खोचक टोला
मोदी येथे आल्यानंतरही त्यांच्यासमोर एकच विषय होता तो म्हणजे शरद पवार. देशाचा पंतप्रधान माझं नाव घेतो ही काही साधीसुधी गोष्ट आहे का?
बारामतीत नेत्याचं दुकान काही चाललं नाही…; शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा
सुडाचं राजकारण आपण कधी केलं नाही, पण, गावातल्या नेत्यांचं दुकान बारामतीत काही चाललं नाही, अशी टीका पवारांनी केली.
छगन भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार? रोहित पवारांनी वेळही सांगितली
विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अनेक नेते निधी मिळवणार आणि त्यानंतर ते पक्षाला रामराम करतील असाही दावा रोहित पवार यांनी केला आहे.
‘… म्हणून अजितदादा महायुतीमध्ये बळीचा बकरा’, रोहित पवारांचा पुन्हा हल्लाबोल
Rohit Pawar On Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Lok Sabha Election Results) महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसल्याने महायुतीमध्ये
50:25:25 दिल्ली दरबारी जाण्यापूर्वी फडणवीसांनी फिक्स केला विस्ताराचा फॉर्मुला?
मला जबाबदारीतून मुक्त करण्याची फडणवीसांची मागणी पुन्हा एकदा दिल्ली दरबारी अमान्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.