- Home »
- Ayodhya
Ayodhya
श्रीराम मंदिराचे आंदोलन 1947 मधील स्वातंत्र्य संग्रामापेक्षाही मोठे : विहिंप नेत्याची मुक्ताफळे
अयोध्या : श्रीराम मंदिरासाठीचे आंदोलन हे 1947 मधील स्वातंत्र्य संग्रामापेक्षाही मोठे आंदोलन होते, असे वादग्रस्त विधान विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) नेते शरद शर्मा यांनी केले. या आंदोलनात लाखो लोकांनी आपले प्राण अर्पण केले, यामुळे 500 वर्षांनंतंर यश मिळाले आणि राम मंदिर उभे राहिले, असेही ते म्हणाले. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. (Vishwa […]
‘रामजन्मभूमीच्या संघर्षांच्या वेळी काही लोक शेपट्या घालून…’; फडणवीसांची ठाकरेंवर बोचरी टीका
Devendra Fadnavis : अयोध्येत (Ayodhya) २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) उपस्थितीत राम मंदिरात (Ram Mandir) राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्येत उत्साहाचं वातावरण सुरू आहे. दरम्यान, या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून टीका टीप्पणी केली जाते. हा भाजपचा राजकीय कार्यक्रम नाही, अशी टीका विरोधकांकडून जाते. काहीच दिवसांपूर्वी […]
Ram Mandir : श्रीरामांचीच नाही तर अरुण योगीराज यांनी बनवल्यात रेखीव मूर्ती; पाहा फोटो
श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा उत्सव होणार? “22 जानेवारील सार्वजनिक सुट्टी द्या” : भाजपची मागणी
मुंबई : अयोध्येतील मंदिरात श्रीरामांच्या (Shree Ram Mandir) मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. सर्वच भारतीयांसाठी हा महत्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, त्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजपच्यावतीने […]
राम मंदिर लोकार्पणदिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडं मागणी
Ram Mandir inauguration : अयोध्येमध्ये (Ayodhya)येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मंदिरात (Shri Ram Temple)रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. हा दिवस सर्वच भारतीयांसाठी महत्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दिवशी देशभरात दिवाळी (Diwali)साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावं, त्याचे साक्षीदार होता यावं, यासाठी 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी (Public holiday)जाहीर करावी, अशी मागणी […]
प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा राजकीय स्टंट? पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
Ram Mandir : अयोध्येत (Ayodhya)प्रभूरामाच्या मूर्तीची (Prabhuram Murthy)प्राणप्रतिष्ठा केली जात असताना हिंदू धर्माचे प्रमुख शंकराचार्य (Shankaracharya)यांनीच अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करु नये असे म्हटलं आहे. अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं चुकीचं असून ते पाप ठरेल, असे शंकराचार्य म्हणत आहेत. भाजपा (BJP)स्टंट करत आहे का? हे माहित नाही पण हिंदु धर्म भ्रष्ट […]
पंतप्रधान राजीव गांधी अन् काँग्रेस कार्यकर्ता; रामजन्मभूमीचे कुलूप चाळीस मिनिटात कसे उघडले ?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. हा सोहळा साजरा होण्यासाठी देशात अनेक थरारक घटना घडल्या. त्याची नोंद इतिहासाने घेतली आहे. अनेकांच्या मनात सहा डिसेंबर १९९२ ही तारीख लक्षात आजही आहे. याच दिवशी रामजन्मभूमीच्या (Ram Janmabhoomi) जागेवर असलेली बाबरी मशीद कारसेवा करून पाडण्यात आली होती. […]
प्राणप्रतिष्ठेआधीच लुटारूंचा बाजार, देणगीच्या नावाखाली फसवणूक; विश्व हिंदू परिषदेचे सावधगिरीचे आवाहन
Ram Mandir Donation :अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या (Ram temple) प्राणप्रतिष्ठापनेची तयारी देशभर सुरू आहे. हा प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा 22 जानेवारीला होत आहे. हा सोहळा तोंडावर आलेला असतांना देणगीच्या नावाखाली लोकांना लुटणारे एक रॅकेट समोर आलं आहे. हे भामटे सोशल मीडियावर राम मंदिरासाठी बेकायदेशीर दान मागणारे संदेश पाठवत असून या संदर्भात विश्व हिंदू परिषदेने […]
“जे रामाचे भक्त आहेत, फक्त त्यांनाच आमंत्रण” : श्रीराम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी ठाकरे-राऊतांना फटकारले
अयोध्या : “जे रामाचे भक्त आहेत, फक्त त्यांनाच आमंत्रण दिले आहे” असे प्रत्युत्तर देत अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (Acharya Satyendra Das) यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फटकारले. “मला अद्याप कोणतेही आमंत्रण आलेले नाही. पण मला तिथे येण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही. केवळ राम मंदिराचा उद्घाटन सोहळा राजकीय इव्हेंट […]
रामलल्लांसोबत चार कोटी गरीबांनाही कायमस्वरूपी घरं मिळाली : पंतप्रधान मोदी
PM Modi : एक काळ असा होता की अयोध्येत रामलल्ला देखील तंबूत राहिले. मात्र, आज केवळ रामलल्लांनाच कायमस्वरूपी घर मिळाले नाही तर देशातील चार कोटी गरीबांनाही कायमस्वरूपी घरं मिळाली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. गेल्या 9 वर्षांत भारतात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. अयोध्या (Ayodhya)धाममध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन […]
