Murlidhar Mohol : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज सलग सातव्यांदा देशाचा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला आहे.
Breathe Analyzer हा मद्य सेवनाचा ठोस पुरावा असु शकत नाही. असा महत्त्वपूर्ण निर्वाळा पटणा उच्च न्यायालयाने दिला आहे
Nitish Kumar एकीकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांवर येऊन ठेपले असतानाच बिहारच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
PM Modi On India Aghadi : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी आज बिहारमध्ये होते. यावेळी
लोकसभा निवडणुकीच्या पाचवा टप्प्यात देशातील राजकारणी कुटुंबांतील सदस्य निवडणूक रिंगणात आहेत.
बिहारमध्ये जावयाचा आपल्या सासूवर जीव जडला. त्यानंतर त्याच्या सासऱ्याने त्या दोघांचं नोंदनी पद्धतीने लग्न लाऊन दिलं.
Bihar NDA’s Lok Sabha Seat Distribution : देशभरात लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election 2024)कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्यांमधील लोकसभा उमेदवार निश्चितीला वेग आला आहे. त्यातच आता बिहारमध्ये एनडीएचे जागावाटप निश्चित झाले आहे. बिहारमध्ये भाजप (BJP)लोकसभेच्या 17 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. तर नितीश कुमार (Nitish Kumar)यांच्या जनता दल युनायटेडला 16 जागा […]
Manoj Tiwary Retirement : बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने Manoj Tiwary रणजी करंडक क्रिकेटमधून (Ranji Trophy Cricket)नुकतीच निवृत्ती घेतली आहे. मनोज तिवारीने शेवटचा रणजी सामना बिहारविरुद्ध (Bihar)खेळला आणि त्यानंतर त्याने क्रिकेटला अखेरचा राम-राम केला. विशेष म्हणजे मनोज तिवारी आपला शेवटचा सामना ईडन गार्डनमध्ये(Eden Gardens Stadium) खेळला आणि त्याला त्याच्या होम ग्राऊंडवर त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळायला […]
Rahul Gandhi car Attacked in West Bengal : पश्चिम बंगाल आणि बिहारच्या (Bihar)सीमेवर भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान (Bharat Dodo Nyay Yatra)राहुल गांधींच्या (Rahul Gandhi car Attack)ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury)यांनी टीएमसीवर हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला आहे. Budget 2024 : बजेटमध्ये घोषित केलेल्या मोदी सरकारच्या ‘त्या’ योजनांचं […]
India Alliance break in Maharashtra : बिहारनंतर महाराष्ट्रातही इंडिया आघाडीची (India Alliance) शकले होणार असा दावा भाजपच्या एका बड्या नेत्याने केला आहे. त्यामुळे आता नेमका कोणता पक्ष महाराष्ट्रात (Maharashtra) इंडिया आघाडीची साथ सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान भाजपचे खासदार राधा मोहन दास अग्रवाल यांनी हा दावा केला आहे. विश्वविजेता होण्याचंं स्वप्न भंगलं! नेदरलँड्ने […]