चंद्रकांत पाटील ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते, त्यावेळी त्यांनी माफी मागितली होती का?- जितेंद्र आव्हाड
मी आत्तापर्यंत मोदींसारखा पंतप्रधान पाहिला नाही, असा घणाघात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलायं. पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्राद्वारे जनतेला आवाहन केलंय.
Yogendra Yadav यांनी भाजपला कीती जागा मिळतील? याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे भाजपच्या 400 पावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मतदानानंतर महिन्याभराच्या काळात जी चर्चा बाहेर येत आहे; जे अंदाज वर्तविले जात आहेत ते अशोक चव्हाण आणि भाजपची घालमेल वाढविणारे आहेत.
जागा वाटपावरून छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत जोरदार टीका केली आहे.
भाजपने मागील दहा वर्षांच्या काळात स्वतःला मजबूत केले आणि आज ओडिशा राज्यात सत्ताधारी बीजेडीला टक्कर देत आहे.
राज ठाकरेंनी भाजपचा बालेकिल्ल्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेकडून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर केल्याने भाजपच्या अडचणींत वाढ.
छगन भुजबळ यांनी भाजपच्या लोकसभा निवडणुकांमधील अब की बार 400 पार या घोषणेमुळे मोठी अडचण झाली अशी थेट कबुलीच दिली आहे.
Ahmednagar Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असून नगरचा
1990 च्या दशकात राज्याला लाभलेल्या गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी याच पब आणि बारविरोधात मोर्चा उघडला होता.