शिवकुमार म्हणाले; माझ्या आणि आमच्या सरकारविरुद्ध केरळमध्ये एक मोठा प्रयोग सुरू आहे. कोणीतरी मला याबद्दल लेखी माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बोलणं ऐकून हसू येत असल्याचा खोचक टोला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी लगावलायं. पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधीवर केलेल्या विधानावरुन खर्गेंनी टोलेबाजी केलीयं.
चंद्रकांत पाटील ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते, त्यावेळी त्यांनी माफी मागितली होती का?- जितेंद्र आव्हाड
मी आत्तापर्यंत मोदींसारखा पंतप्रधान पाहिला नाही, असा घणाघात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलायं. पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्राद्वारे जनतेला आवाहन केलंय.
Yogendra Yadav यांनी भाजपला कीती जागा मिळतील? याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे भाजपच्या 400 पावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मतदानानंतर महिन्याभराच्या काळात जी चर्चा बाहेर येत आहे; जे अंदाज वर्तविले जात आहेत ते अशोक चव्हाण आणि भाजपची घालमेल वाढविणारे आहेत.
जागा वाटपावरून छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत जोरदार टीका केली आहे.
भाजपने मागील दहा वर्षांच्या काळात स्वतःला मजबूत केले आणि आज ओडिशा राज्यात सत्ताधारी बीजेडीला टक्कर देत आहे.
राज ठाकरेंनी भाजपचा बालेकिल्ल्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेकडून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर केल्याने भाजपच्या अडचणींत वाढ.
छगन भुजबळ यांनी भाजपच्या लोकसभा निवडणुकांमधील अब की बार 400 पार या घोषणेमुळे मोठी अडचण झाली अशी थेट कबुलीच दिली आहे.