- Home »
- BJP
BJP
सपा-काँग्रेस आघाडीत धुसफूस! ‘त्या’ तीन जागांसाठी जोरदार रस्सीखेच; कोण मारणार बाजी?
उत्तर प्रदेशात दहा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका अटीतटीच्या होणार आहेत. यासाठी दोन्ही पक्षांत जागावाटप सुरू आहे.
चंद्रकांत पाटलांमुळे भाजपमध्ये लोकशाही धोक्यात; अमोल बालवडकरांचा गंभीर आरोप
चंद्रकांत पाटलांमुळे भाजपमध्ये लोकशाही धोक्यात आली असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते अमोल बालवडकरांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केलायं.
‘लाडक्या’ बहिणीला एक रुपया देता अन् दहा रुपये घेता; नाना पटोलेंनी सांगितला हिशोब
लाडक्या बहिणीला एक रुपया देत अन् दहा रुपये घेता, या शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीयं.
नारायण राणेंनी घेतली CM शिंदेंची भेट; निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार?
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा झालीयं.
भाजप पहिला धक्कातंत्राचा चॅप्टर उद्या खुला करणार; विधानसभेचे 100 शिलेदार ठरले
महायुतीच्या पहिल्या १०० उमेदवारांची यादी उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर जाहीर होईल अशी शक्यता आहे.
…तरच विरोधकांना महात्मा गांधींवर बोलण्याचा अधिकार; फडणवीसांनी गांधींच्या सुचनेचा दाखलाच दिला
महात्मा गांधींच्या सुचनेचं पालन केलं तरच काँग्रेसला महात्मा गांधी यांच्याबाबत बोलण्याचा अधिकार असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.
एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही; ‘भाजपचं सरकार स्वबळावर’ म्हणणाऱ्या शहांना दादांचं उत्तर
एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही, असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना दिलंय. ते बीडमध्ये बोलत होते.
Amit Shah : महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल…
महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलंय.
उद्धव ठाकरेंनी एकदा आपला चेहरा आरशात बघून घ्यावा; अमित शाहांवरील टीकेला फडणवीसांचे चोख प्रत्त्युतर
Devendra Fadnavis : 370 कलम रद्द करणारे मोदी यांच्याबरोबर अमित शाह आहेत. देशामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थान सुरू आहे.
लोणीकरांचा पाचवा विजय कोण थांबवणार? ‘मविआ’पुढे चेहरा उभं करण्याचं आव्हान
बिनधास्त आणि आघळपघळ स्वभावाचे राजकारणी म्हणून जालना जिल्ह्यात जेवढे रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) फेमस आहेत, तेवढेच बबनराव लोणीकरही (Babanrao Lonikar) फेमस आहेत. पण दोघांमघ्ये फरक एकच म्हणजे जेवढे लोणीकर वादग्रस्त ठरतात तेवढे दानवे फार क्वचित वादात सापडतात. दोन बायकांचा वाद, पदवीचा वाद, तहसीलदार यांच्याबद्दल वापरलेले अपशब्द, आयपीएस अधिकाऱ्याला धमकावणे असे अनेक वाद लोणीकरांच्या मागे चिकटले […]
