- Home »
- BJP
BJP
CM शिंदे फक्त मुखवटा, महायुती सरकारवर भाजप अन् संघाचा कंट्रोल; पटोलेंचा दावा
राज्यात सत्तेवर असलेले महायुती सरकारवर भाजप आणि आरएसएसचा (RSS) कंट्रोल आहे, एकनाथ शिंदे हे केवळ मुखवटा - नाना पटोले
राज्यात आणखी एका पुतण्याचे बंड ! भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघेंचा पुतणा काँग्रेसमध्ये
Dr. Abhyuday Meghe Nephew of Datta Meghe Join Congress: वर्धातून विधानसभा लढविण्याची इच्छा मी व्यक्त केली आहे.
यंदा ‘देवेंद्र फडणवीस’ पडणार? आकड्यांनी वाढवले भाजपचे टेन्शन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून त्यांचा आलेख कायम चढता राहिला आहे.
पृथ्वीराज चव्हाण डेंजर झोनमध्ये… ‘कराड दक्षिणला’ अतुल भोसलेंनी ओढत आणलंय…
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणुकीत डेंजर झोनमध्ये आहेत, ते पराभवाच्या छायेत आहेत असे सांगितले जाते.
Waqf Amendment Bill : संसदेत ‘वक्फ’ सुधारणा विधेयक; जेडीयू सेनेचा पाठिंबा तर काँग्रेसचा कडाडून विरोध
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत वक्फ कायदा 1995 मध्ये सुधारणा करण्यासाठी वक्फ (सुधारणा) विधेयक 2024 लोकसभेत सादर केलंय.
नितेश राणेंना धक्का, कोर्टाने बजावलं अजामीनपात्र वॉरटं; नेमकं काय घडलं?
खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्या प्रकरणी न्यायालयाने नितेश राणेंना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
काँग्रेसमध्ये होता दबदबा, भाजपमध्ये येताच मंत्रिपद; ‘या’ नेत्यांची चर्चा तर होणारच..
मध्य प्रदेशाच्या राजकारणात सध्या (MP Politics) नाराजीचे ऐकू येऊ लागले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
पक्षात बदमाशाला स्थान नाही कारण …, क्रॉस व्होटिंग प्रकरणात नाना पटोलेंचा आमदारांना इशारा
Nana Patole On MLA Cross Voting : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात गेल्या महिन्यात निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत महाविकास
Loksabha Election : लंके-विखे खटला सुरु; निलेश लंकेंना उच्च न्यायालयाकडून समन्स जारी!
खासदार निलेश लंके यांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, निलेश लंके यांना समन्स जारी करण्यात आले.
‘बोलघेवड्या पुढाऱ्यांच्या टीकेला मी घाबरत नाही’; विखे पाटलांनी मविआ नेत्यांना हिशोबच सांगितला
महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त भ्रष्टाचार सुरू होता. जिल्ह्याला तीन मंत्री होते पण जनतेसाठी कोणाचाही उपयोग नव्हता.
